AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Raut | तापमान वाढीमुळं विजेची मागणी जास्त, नागपुरात नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण, केंद्र सरकारवर फोडलं भारनियमनाचं खापर

तापमान वाढीमुळं घरोघरी पंखे, कुलर, एसी सुरू आहेत. विजेची मागणी वाढली. त्यामानानं उत्पादनात वाढ झाली नाही. त्यामुळं भारनियमन करावं लागतंय, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. केंद्र सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला. नागपुरात ते बोलत होते.

Nitin Raut | तापमान वाढीमुळं विजेची मागणी जास्त, नागपुरात नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण, केंद्र सरकारवर फोडलं भारनियमनाचं खापर
नागपुरात बोलताना डॉ. नितीन राऊत.Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 14, 2022 | 11:56 AM
Share

नागपूर : संपूर्ण देशामध्ये विजेचं संकट निर्माण झालेलं आहे. कोरोना संपला आणि सगळे कामाला लागले. त्यामुळे विजेची मागणी वाढली, असं स्पष्टीकरण ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिलं. गेल्या महिन्यात तापमान वाढ झालेली आहे. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढलेली आहे. सोबतच आता सणासुदीचा काळ असल्यामुळे देखील विजेची मागणी वाढलेली आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये फरक आहे. त्यामुळं बाहेरून वीज घ्यावी लागते. अनेक ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे. त्याठिकाणी रेल्वेच्या रॅक (racks of railways) मिळत नाही आणि ज्या ठिकाणी रॅक आहेत तिथे कोळसा उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे. राऊत म्हणाले, विरोधक म्हणतात की, आम्ही कोळशाचा साठा केला नाही. पण आम्हाला रेल्वेनं रॅक उपलब्ध करून दिल्या नाही तर साठा कसा कसा करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत विरोधकांना उत्तर (reply to the opposition) दिलं.

वीजचोरी होत असलेल्या भागात वीज भारनियमन

नितीन राऊत म्हणाले, आमच्याकडे प्लांट्स उपलब्ध असताना आम्ही शंभर टक्के आणि प्लांट चालवू शकत नाही. कारण आम्हाला केंद्राने साठा दिला असता तर आम्ही बाहेरून इंपोर्टेड साथ मागवला नसता. असं  म्हणत वीज निर्मितीचा संकट केंद्रामुळे निर्माण झालं आहे. असं म्हणत त्यांनी वीज निर्मितीचा संकट केंद्र सरकारमुळं निर्माण झालं असा त्यांनी आरोप केला आहे. ज्या भागामध्ये जास्त लॉस झाले आहे आणि ज्या भागांमध्ये वीजचोरी होत आहे. लोक बिल भरत नाही आहेत त्या भागांमध्ये  जास्त  लोड शेडिंग करण्यात येत आहे.

ग्रामविकास विभागाचा निधी आला नाही

लोडशेडिंगपासून जर वाचायचं असेल तर ऊर्जा मंत्री यांनी लोकांना विजेचा बिले भरण्याचा सल्ला देखील या निमित्ताने दिलेला आहे. ग्रामविकास विभागाचा निधी अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही. 9  हजार कोटींचा निधी राज्य शासनाकडे आहे. पण  काही अधिकारी म्हणतात, ग्रामविकास विभागाचा आणि नगर विकास विभागाचा जो निधी आहे त्यावरील व्याज माफ करा. त्याचं माफ केला तर सर्वसामान्य म्हणतील आम्ही काय बिघडवलं. तेही म्हणतील की आमचाही माफ करा म्हणून ते माफ करू शकत नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.

Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय अर्धवट! नागपुरातील संग्रहालय रखडल्याचे कारण काय?

Photo : Babasaheb Ambedkar Jayanti | नागपुरातील चिचोलीत बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह; ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया

Nagpur Education | मनपाच्या 6 इंग्रजी शाळा कार्यरत, मनपा आयुक्तांची शाळांना भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?