AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती जिल्ह्यात शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरूचं, गेल्यावर्षी 361 आत्महत्या, आकडेवारी जाहीर

अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२१ मध्ये एकूण ३६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी २२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पोलिसांनी चौकशीअंती पात्र केल्या आहेत तर ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अपात्र ठरल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यात शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरूचं, गेल्यावर्षी 361 आत्महत्या, आकडेवारी जाहीर
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 1:06 PM
Share

अमरावती – शेती कर्जाला कंटाळून किंवा इतर अनेक कारणांनी आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक असल्याचं पुन्हा सिध्द झालं आहे. देशभरात अशा अनेक ठिकाणी आत्महत्या होत असतात. काहीवेळेला तर अधिक शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्या जातात असं स्पष्ट झालं आहे. अमरावती (amravati) जिल्ह्यामध्ये 2021 सालामध्ये आत्तापर्यंत 361 आत्महत्या झाल्या असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक घटनेत वेगळं कारण आहे, तसेच अनेक ठिकाणी झालेल्या आत्महत्येचं कारण अद्याप पोलिसांना (amravati police) स्पष्ट करण्यात आलेलं नाही असं जाहीर झालेल्या यादीवनरून स्पष्ट होतंय. 2021 मध्ये झालेल्या 361 आत्महत्यांपैकी 226 शेतक-यांनी आत्महत्या (Farmer suicide) केल्याचं स्पष्ट झालंय. तसेच 75 आत्महत्या या अपात्र ठरल्याचं यादीवरून स्पष्ट होतंय. तसेच 60 शेतक-यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं सिध्द झालं आहे. गेल्यावर्षी सगळ्यात जास्त आत्महत्या या ऑगस्ट महिन्यात झाल्या असल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे. हे आत्महत्याचं सत्र केव्हा संपणार असा प्रश्न तेथील स्थानिकांना पडला आहे. कारण आत्महत्या केलेल्या घरची परिस्थीती अत्यंत बेताची असल्याचे वारंवार समोर आले आहे. तसेच सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील अधिक असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

आत्महत्येचं कारणं

आजतागायत आत्महत्या झालेल्या आपण पाहिल्या आणि किंवा ऐकल्या आहेत. पण त्यामागची कारण कधी जाणून घेतली असं झालं नसेल. कारण घटनांमध्ये असं जाणवतं की कर्जाला कंटाळू किंवा आजाराला, बेरोजगारी, घरातील एखाद्या किरकोळ कारणावरून आत्महत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. अशा कारणांमुळे अधिक आत्महत्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. तसेच गेल्यावर्षी 361 आत्महत्या झाल्या त्यापैकी अनेक आत्महत्या झाल्या नसल्याचा पोलिसांनी संशय आहे. तसेच काही आत्महत्यांची चौकशी सुरू आहे.

आकडेवारीतली माहिती

अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२१ मध्ये एकूण ३६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी २२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पोलिसांनी चौकशीअंती पात्र केल्या आहेत तर ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अपात्र ठरल्या आहेत. ६० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चौकशी अद्याप पोलिसांकडून प्रलंबित आहेत. २०२१ वर्षातील महिनानिहाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विचार केला असता, सर्वात जास्त आत्महत्या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. या महिन्यात ४२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी ३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र असून, ८ आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. तर ४ प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही थांबत नसून, नव्या वर्षाच्या २०२२ च्या पहिल्या महिन्यातच जानेवारीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे . ह्या २२ ही आत्महत्यांची चौकशी प्रलंबित आहे.

Nagpur Crime | नागपुरात पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या; रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’वर राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती; नागपुरात रेल्वेने वेधले प्रवाशांचे लक्ष

Nagpur NMC | नेहरूनगर झोनमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जागेचा प्रश्न मनपाने कसा मिटवला?

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.