AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या वक्तव्याचा पुण्यात निषेध, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवाजीनगर आंदोलन

नरेंद्र मोदींनी यांनी हे वक्तव्य केल्यापासून सगळ्या स्थरातून त्यांच्यावरती टीका होत, पण भाजपचे नेते या प्रकरणावर शांत का आहेत असाही सवाल उपस्थित झाला आहे.

| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 11:59 AM
Share
ज्या छत्रपती शिवरायांनी जात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली, अशा या महाराष्ट्र प्रांताबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप केला आहे. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे.

ज्या छत्रपती शिवरायांनी जात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली, अशा या महाराष्ट्र प्रांताबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप केला आहे. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे.

1 / 8
आंदोलनाच्या स्थळी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी मोंदीच्या धोरणाच्या विरोधात घोषणा देखील दिल्या.

आंदोलनाच्या स्थळी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी मोंदीच्या धोरणाच्या विरोधात घोषणा देखील दिल्या.

2 / 8
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवरती किती प्रेम आहे हे त्यांनी दाखवून  दिले आहे. तसेच त्यांनी बिहार आणि उत्तरप्रदेशच्या लोकांचा अपमान केला आहे. याचे परिणाम तुम्हाला येणा-या महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवरती किती प्रेम आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच त्यांनी बिहार आणि उत्तरप्रदेशच्या लोकांचा अपमान केला आहे. याचे परिणाम तुम्हाला येणा-या महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल.

3 / 8
कोरोनाच्या काळात महाराष्ट्रामधून कोरोना इतर राज्यात प्रसार झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यांना अनेकांनी अनेक माध्यमांतून फटकारले पाहायला मिळते. अचानर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मजूर गोरगरीब रस्त्याने चालत घरी जात असल्याचं चित्र होतं. त्याकाळात काँग्रेसने त्यांना घरी पोहचवण्याचं काम केलं असं काही लोकांचं म्हणण आहे.

कोरोनाच्या काळात महाराष्ट्रामधून कोरोना इतर राज्यात प्रसार झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यांना अनेकांनी अनेक माध्यमांतून फटकारले पाहायला मिळते. अचानर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मजूर गोरगरीब रस्त्याने चालत घरी जात असल्याचं चित्र होतं. त्याकाळात काँग्रेसने त्यांना घरी पोहचवण्याचं काम केलं असं काही लोकांचं म्हणण आहे.

4 / 8
दोनवर्षांपुर्वी अनेकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करू आपलं घर गाठलं. घरी जात असताना अनेकांचा जीव गेला. तसेच अनेकांचे अपघात याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील नेटक-यांनी  उपस्थित केला आहे.

दोनवर्षांपुर्वी अनेकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करू आपलं घर गाठलं. घरी जात असताना अनेकांचा जीव गेला. तसेच अनेकांचे अपघात याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील नेटक-यांनी उपस्थित केला आहे.

5 / 8
सुरूवातीच्या काळात कोरोना ज्यावेळी उंबरठ्यावर होता, त्यावेळी तुम्ही डोनॉल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यात गुंतला होता असा आरोप एका नेटक-यांने मोदी यांना केला आहे.

सुरूवातीच्या काळात कोरोना ज्यावेळी उंबरठ्यावर होता, त्यावेळी तुम्ही डोनॉल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यात गुंतला होता असा आरोप एका नेटक-यांने मोदी यांना केला आहे.

6 / 8
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदी यांचा खरपूस शब्दात समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले की कोरोना वाढत असताना आम्ही कोणालाही थाळी वाचवण्यास सांगितले नाही, तसेच ज्यांनी थाळ्या वाजवल्या ते आता त्याचे परिणाम भोगत आहेत.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदी यांचा खरपूस शब्दात समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले की कोरोना वाढत असताना आम्ही कोणालाही थाळी वाचवण्यास सांगितले नाही, तसेच ज्यांनी थाळ्या वाजवल्या ते आता त्याचे परिणाम भोगत आहेत.

7 / 8
नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केल्यापासून सगळ्या स्थरातून त्यांच्यावरती टीका होत, पण भाजपचे नेते या प्रकरणावर शांत का आहेत असाही सवाल उपस्थित झाला आहे.

नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केल्यापासून सगळ्या स्थरातून त्यांच्यावरती टीका होत, पण भाजपचे नेते या प्रकरणावर शांत का आहेत असाही सवाल उपस्थित झाला आहे.

8 / 8
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.