AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगराक योग आणणार आयुष्यात मोठं संकट, 3 राशींनी राहा सतर्क अन्यथा…

23 फेब्रुवारीनंतर अंगारक योग तयार होणार आहे. या योगामुळे तीन राशींवर संकट येण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 11, 2026 | 10:47 PM
Share
ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला उर्जा, सहसाचा ग्रह मानले जाते. तर दुसरीकडे राहूला धक्का देणारा, संभ्रम निर्माण करणारा ग्रह मानले जाते. या दोन्ही ग्रहांची जेव्हा युती होते तेव्हा तेव्हा अंगारक योग तयार होतो. याच अंगारक योगामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो तर काही राशींपुढे संकट निर्माण होऊ शकते.

ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला उर्जा, सहसाचा ग्रह मानले जाते. तर दुसरीकडे राहूला धक्का देणारा, संभ्रम निर्माण करणारा ग्रह मानले जाते. या दोन्ही ग्रहांची जेव्हा युती होते तेव्हा तेव्हा अंगारक योग तयार होतो. याच अंगारक योगामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो तर काही राशींपुढे संकट निर्माण होऊ शकते.

1 / 5
मेष राशीसाठी मंगळ ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो. मगंळ आणि राहू ग्रहाची युती झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांची उर्जा वाढेल. तसेच एखादे काम करताना निर्णय चुकला तर नुकसानही होण्याची शक्यता आहे. उद्योग करणाऱ्यांनी जास्त नफा मिळेल म्हणून जोखीम घेऊ नये. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.

मेष राशीसाठी मंगळ ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो. मगंळ आणि राहू ग्रहाची युती झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांची उर्जा वाढेल. तसेच एखादे काम करताना निर्णय चुकला तर नुकसानही होण्याची शक्यता आहे. उद्योग करणाऱ्यांनी जास्त नफा मिळेल म्हणून जोखीम घेऊ नये. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.

2 / 5
23 फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रहामुळे वृश्विक राशीच्या लोकांच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. संपत्ती, पैसा किंवा जुन्या मुद्द्यांमुळे भांडण वाढू शकते. त्यामुळे अशा काळात वाद घालणे टाळावे. शक्यता कमी बोलावे. वाद होत आहे असे समजताच भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या बेचैनीमुळे शांतता हवी हवीशी वाटेल.

23 फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रहामुळे वृश्विक राशीच्या लोकांच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. संपत्ती, पैसा किंवा जुन्या मुद्द्यांमुळे भांडण वाढू शकते. त्यामुळे अशा काळात वाद घालणे टाळावे. शक्यता कमी बोलावे. वाद होत आहे असे समजताच भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या बेचैनीमुळे शांतता हवी हवीशी वाटेल.

3 / 5
अंगारक योगामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातही अनेक बदल होऊ शकतात. लग्न झालेल्या लोकांचा जोडीदार भांडू शकतो. गैरसमज निर्माण होऊ शकतो. प्रेमात संशय निर्माण होऊ शकतो. झोप बिघडू शकते. पोटाचा त्रासही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  व्यायाम, योगाकडे लक्ष द्या. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या.

अंगारक योगामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातही अनेक बदल होऊ शकतात. लग्न झालेल्या लोकांचा जोडीदार भांडू शकतो. गैरसमज निर्माण होऊ शकतो. प्रेमात संशय निर्माण होऊ शकतो. झोप बिघडू शकते. पोटाचा त्रासही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यायाम, योगाकडे लक्ष द्या. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.