AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत श्रीलंका कसोटी मालिकेनंतर BCCIची बैठक, अजित आगरकरबाबत काय निर्णय घेणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना असून असताना बीसीसीआयच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे. या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित आगरकर मुख्य समिती अध्यक्षपदी राहणार की जाणार? यावर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

| Updated on: Aug 15, 2026 | 3:32 PM
Share
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या पुढच्या कारकि‍र्दीचा निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआय अधिकार अजित आगरकर यांच्यासोबत एक बैठक घेण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या पुढच्या कारकि‍र्दीचा निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआय अधिकार अजित आगरकर यांच्यासोबत एक बैठक घेण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

1 / 5
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बैठकीचा मुख्य मुद्दा अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षांनी वाढवण्याचा विचार केला जात आहे. (Photo: PTI)

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बैठकीचा मुख्य मुद्दा अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षांनी वाढवण्याचा विचार केला जात आहे. (Photo: PTI)

2 / 5
भारतीय संघाचे मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. पण नियमानुसार, एक वर्षांचा कार्यकाळ वाढवला वाढवला जाऊ शकतो. या नियमानुसार, अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

भारतीय संघाचे मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. पण नियमानुसार, एक वर्षांचा कार्यकाळ वाढवला वाढवला जाऊ शकतो. या नियमानुसार, अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

3 / 5
अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा मुख्य हेतू म्हणजे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा.. आयसीसी या स्पर्धेपर्यंत अजित आगरकर यांना या पदावर कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल. (Photo: PTI)

अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा मुख्य हेतू म्हणजे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा.. आयसीसी या स्पर्धेपर्यंत अजित आगरकर यांना या पदावर कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल. (Photo: PTI)

4 / 5
रिपोर्टनुसार,  रोहित शर्माच्या भविष्याबाबत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मागच्या वर्षी रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारून शुबमन गिलकडे सूत्र सोपवली होती. (Photo: PTI)

रिपोर्टनुसार, रोहित शर्माच्या भविष्याबाबत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मागच्या वर्षी रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारून शुबमन गिलकडे सूत्र सोपवली होती. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?