AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील एक असे राज्य जिथून 2 देशांमध्ये पायी जाता येते

Unique State : भारतात एक असे राज्य आहे, ज्या राज्यातून तीन राज्ये आणि दोन देशांमध्ये पायी चालत जाता येते. राज्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 11, 2026 | 9:47 PM
Share
राज्याचे नाव: मिजोरम हे भारतातील एकमेव राज्य आहे, जिथून पायी चालत तीन भारतीय राज्ये आणि दोन देशांच्या सीमेला पोहोचता येते. मिजोरमची राजधानी आयझॉल आहे.

राज्याचे नाव: मिजोरम हे भारतातील एकमेव राज्य आहे, जिथून पायी चालत तीन भारतीय राज्ये आणि दोन देशांच्या सीमेला पोहोचता येते. मिजोरमची राजधानी आयझॉल आहे.

1 / 5
दोन देशांची सीमा: मिजोरमची सीमा पश्चिमेला बांगलादेश आणि पूर्व व दक्षिणेला म्यानमार या दोन देशांशी जोडलेली आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये पायी जाता येते.

दोन देशांची सीमा: मिजोरमची सीमा पश्चिमेला बांगलादेश आणि पूर्व व दक्षिणेला म्यानमार या दोन देशांशी जोडलेली आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये पायी जाता येते.

2 / 5
तीन भारतीय राज्यांची सीमा: मिजोरमची सीमा त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर या तीन राज्यांशी लागून आहे. त्यामुळे या 3 राज्यांमध्येही पायी जाता येते.

तीन भारतीय राज्यांची सीमा: मिजोरमची सीमा त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर या तीन राज्यांशी लागून आहे. त्यामुळे या 3 राज्यांमध्येही पायी जाता येते.

3 / 5
भौगोलिक वैशिष्ट्य: मिजोरम हे ईशान्य भारतातील डोंगराळ आणि निसर्गरम्य राज्य असून हिरवाई आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.

भौगोलिक वैशिष्ट्य: मिजोरम हे ईशान्य भारतातील डोंगराळ आणि निसर्गरम्य राज्य असून हिरवाई आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.

4 / 5
साक्षरतेची कामगिरी: मिजोरमला भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे राज्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे.

साक्षरतेची कामगिरी: मिजोरमला भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे राज्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.