AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी आणला, आमदार वैभव नाईक यांचा आरोप

कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी उद्योग मंत्री असताना आणल्याचा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी आणला, आमदार वैभव नाईक यांचा आरोप
वैभव नाईक
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 01, 2021 | 12:08 AM
Share

सिंधुदुर्ग: कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी उद्योग मंत्री असताना आणल्याचा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून प्रकल्प लादण्याचं काम राणेंनी केलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आता जी पुरपरीस्थिती जिल्ह्यात उद्भवतेय, डोंगर खचतायत याला कळणे मायनिंग पासून सुरुवात झाली आहे, असंही वैभव नाईक म्हणाले.

कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प स्थानिकांच्या माथी मारण्याचं काम 13 वर्षापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी केलं. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून प्रकल्प लादण्याचं काम राणेंनी केलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने आमदार वैभव नाईक यांनी केला आहे त्यावेळी 302 सारख्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवून स्थानिकांना तुरुंगात टाकण्याचे काम राणेंनी केले होते, असाही आरोप नाईक यांनी केला

किती स्थानिकांना रोजगार मिळाला

कळणे मायनिंग प्रकल्पामधून हजारो लोकांना रोजगार देण्याचे आमिष त्यावेळी दाखविण्यात आले. मात्र, गेल्या 13 वर्षात कळणे मायनिंग प्रकल्पामुळे किती लोकांना रोजगार मिळाला हे राणेंनी एकदा जाहीर करावे. असं आवाहनही वैभव नाईक यांनी केलं आहे.

नारायण राणेंनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करावी

आता जी पुरपरीस्थिती जिल्ह्यात उद्भवतेय, डोंगर खचतायत याला कळणे मायनिंग पासून सुरुवात झाली आहे असा आरोपही वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे आता नारायण राणेंनी केंद्रीय उद्योगमंत्री झाल्यानंतर कळणेवासियांच्या जीवावर बेतलेल्या या कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत व येथील पर्यावरण सदर्भात केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

इतर बातम्या:

चिथावणीखोर वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची पलटी, माध्यमांनी विपर्यास केल्याचा केल्याचा कांगावा, नेमकं काय घडलं?

सेवानिवृत्त पोलिसाला मंत्र्यांचा सॅल्युट, यशोमती ठाकुरांच्या सॅल्युट मागील इनसाईड स्टोरी नेमकी काय?

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणासाठी राज्याचं मोठं पाऊल, केंद्राने इंपिरिकल डेटा द्यावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Vaibhav Naik slam Narayan Rane slammed over Kalane Mining project in Kokan

Follow Us
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?