AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune :पुण्यात प्रवीण मसाल्याचे संस्थापक उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांनी 92 वर्षी घेतला अखेरचा श्वास

पत्नी कमलाबाई चोरडिया या कल्पनेतून मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढे आली. हळू-हळू हे मसाले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. त्याची मागणी वाढली यातून व्यापक स्वरूपाचा उद्योग उभा राहिला. प्रवीण मसाले उद्योग समूहाकडून महाराष्ट्रीय धाटणीच्या मसाल्याची निर्मिती केली जाते.

Pune :पुण्यात प्रवीण मसाल्याचे संस्थापक उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांनी 92 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Hukmichand Sukhlal ChordiaImage Credit source: google
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 03, 2022 | 1:43 PM
Share

पुणे – घरोघरी प्रवीण मसाल्याची चव, सुंगध पोहचवणारे प्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (Hukamichand Sukhlal Chordia)यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 वर्षाचे होते. प्रवीण मसाल्याचे( Pravin Masala)  ते संस्थापक होते. 1962 ला त्यांनी प्रवीण मसाले या कंपनीची स्थापना केली. या मसाल्याच्या माध्यामातून घरोघरी पोहचले. प्रवीण मसालेवाले हा ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी 40-50 वर्ष अविरत कष्ट केले. आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या(Pune)  वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . चोरडिया यांच्या निधनानं उद्योग जगतात शोककळा पसरली आहे.

पत्नीच्या कल्पनेतून आली मसाल्याची आयडिया

मारवाडी कुटुंबातील असलेले हुकमीचंद सुखलाल चोरडिया हे अहमदनगर जिल्ह्यातील. त्याच्या पत्नी कमलाबाई चोरडिया या कल्पनेतून मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढे आली. हळू-हळू हे मसाले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. त्याची मागणी वाढली यातून व्यापक स्वरूपाचा उद्योग उभा राहिला. प्रवीण मसाले उद्योग समूहाकडून महाराष्ट्रीय धाटणीच्या मसाल्याची निर्मिती केली जाते. शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणात खास तडका चवीसाठी हे मसाले वापरले जातात. विशेष मांसाहारी जेवणात आजही अनेक ठिकाणी प्रवीण मसाल्याचा वापर केला जातो.घरातून सुरु झालेल्या या उद्योगाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील 9 राज्यांत हे मसाले मिळतातया बरोबरच 25 देशांतही ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रदेशातही आपल्या चवीचा, खुशबुदार मसाल्याचा सुगंध पोहवला आहे.

बदलाची वृत्ती ठेवली

प्रवीण मसाले उद्योग समूह मोठा करत असताना चोरडियांनी गरजेनुसार बदलण्याची सवय ठेवली. जागतिक पातळीवर आपल्या मसाल्याना सिद्ध करण्यासाठी चोरडिया कायम तत्पर असलेले पाहायला मिळाले. दीर्घकाळ व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी कायम मोठा विचार केला. वेळोवेळी आपल्या चुका सुधारल्या.व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी बदलही स्वीकारले.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?