AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या राज्यात 2 तासात 61 हजारवेळा वीज कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Odisha Rain update : पुढचे तीन दिवस हवामान खात्याकडून अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. शनिवारी दोन तासात 61 हजारवेळा वीज कोसळली असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

या राज्यात 2 तासात 61 हजारवेळा वीज कोसळली, 12 जणांचा मृत्यू
rain updateImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 04, 2023 | 11:43 AM
Share

ओडिसा : ओडिसा (Odisha) राज्यात सध्या सगळीकडं ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस (heavy rain) होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शनिवारी ओडिसा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दोन तासात 61 हजारवेळी वीज कोसळली आहे. त्यामध्ये १२ लोकांचा जीव गेला आहे. त्याचबरोबर १४ लोकं जखमी झाली आहेत. त्यापैकी काही लोकांची हालत एकदम गंभीर आहे. हवामान खात्याकडून (imd) अजून पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पावसाची शक्यता असेल, त्यावेळी तुम्ही जवळच्या सुरक्षित ठिकाणी जावं अशी माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे.

ओडीसा राज्यात येलो अलर्ट जारी

हवामान खात्याने जाहीर केलं आहे की, बंगालच्या उपसागरातही एक चक्रीवादळ तयार झालं आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढच्या तीन तिथल्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सात डिसेंबरपर्यंत ओडीसा राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

लोकांनी सुरक्षित ठिकाणी रहावं

सत्यब्रत साहू यांनी सांगितलं की, राज्यात पुन्हा मान्सून चांगलाचं सक्रीय झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. भुवनेश्वरमध्ये 126 मिमी, कटकमध्ये 95.8 मिमी पाऊस झाला आहे. सत्यब्रत साहू यांनी सांगितलं की, ओडीसा राज्यातील सगळ्या स्थितीवर आमचं लक्ष आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या जिल्ह्यात झालं मोठ नुकसान

वीज कोसळण्याची घटना पाहिली, तर लोकांनी घरातून बाहेर पडू नये, शनिवारी झालेल्या दुर्घटनेत खुर्दा जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. बलांगीर या जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. अंगुल, बौध, ढेंकनाल, गजपति, जगतसिंहपुर या जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्याशिवाय गजपति आणि कंधमाल जिल्ह्यातील आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान