AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात येणार भाजप युतीचं सरकार, कोणतं आहे ते राज्य?

BJP-JDU government : महाराष्ट्रात महाविकासआघाडीतून शिवसेना बाहेर पडल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार देखील महायुतीत सरभागी झाले आहेत. आता आणखी एका राज्यात अशीच परिस्थिती आहे. येथे देखील भाजप युतीचं सरकार येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात येणार भाजप युतीचं सरकार, कोणतं आहे ते राज्य?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 26, 2024 | 5:07 PM
Share

JDU-BJP : बिहारमधील राजकीय हालचालींवर आरजेडी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एका राज्यात भाजप युतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजकीय गोंधळ संपवण्याची विनंती करतो. राजदने असे कधीच केले नाही. सायंकाळपर्यंत संभ्रम दूर होईल, अशी आशा आहे. नितीशकुमार एनडीएमध्ये गेल्यास इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. कारण आधीच दोन पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

नितीन कुमार यांनी भाजपसोबत आधी सत्ता स्थापन केली होती. पण नंतर त्यांनी आरजेडी सोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. आता पुन्हा एकदा ते भाजपसोबत सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सांगितले की, आमचे केंद्रीय नेतृत्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. नेतृत्व गांभीर्याने विचार करूनच कोणताही निर्णय घेईल.

चिराग पासवान काय म्हणाले

लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीतही बिहारमध्ये एनडीए इतका मजबूत आहे की आम्ही 40 पैकी 40 जागा जिंकू शकतो. मला माहित नाही की नितीश कुमार एनडीएचा भाग बनतील की इंडिया आघाडीत राहतील. परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण