AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 3 प्रकारच्या लोकांना मदत करणे ठरू शकते घातक; आचार्य चाणक्यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी कोणत्या तीन लोकांना मदत करायची नाही याबद्दल देखील सांगितलं आहे.

| Updated on: Jul 07, 2026 | 6:21 PM
Share
भारतीय संस्कृतीत परोपकाराला सर्वोच्च धर्म मानले जाते. गरजूंची मदत करणे हे माणसाचे मोठे कर्तव्य समजले जाते. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येकालाच विचार न करता मदत करणे योग्य नसते. काही व्यक्तींना केलेली मदत ही पुण्याऐवजी स्वतःसाठी अडचणी, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते.

भारतीय संस्कृतीत परोपकाराला सर्वोच्च धर्म मानले जाते. गरजूंची मदत करणे हे माणसाचे मोठे कर्तव्य समजले जाते. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येकालाच विचार न करता मदत करणे योग्य नसते. काही व्यक्तींना केलेली मदत ही पुण्याऐवजी स्वतःसाठी अडचणी, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते.

1 / 6
चाणक्य यांच्या मते मूर्ख व्यक्तीला कितीही समजावले किंवा मदत केली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. अशी व्यक्ती सत्य स्वीकारण्यास तयार नसते आणि स्वतःच्या अज्ञानातच आनंद मानते.

चाणक्य यांच्या मते मूर्ख व्यक्तीला कितीही समजावले किंवा मदत केली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. अशी व्यक्ती सत्य स्वीकारण्यास तयार नसते आणि स्वतःच्या अज्ञानातच आनंद मानते.

2 / 6
दुष्ट आणि स्वार्थी स्वभावाच्या व्यक्तींना मदत करणेही धोकादायक ठरू शकते. अशा लोकांचा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर ते मदत करणाऱ्यालाच अडचणीत आणू शकतात.

दुष्ट आणि स्वार्थी स्वभावाच्या व्यक्तींना मदत करणेही धोकादायक ठरू शकते. अशा लोकांचा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर ते मदत करणाऱ्यालाच अडचणीत आणू शकतात.

3 / 6
याशिवाय अनैतिक कृत्ये करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा व्यसनाधीन लोक यांना मदत करणे म्हणजे त्यांच्या चुकीच्या वर्तनाला अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्यासारखे असल्याचे चाणक्य सांगतात.

याशिवाय अनैतिक कृत्ये करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा व्यसनाधीन लोक यांना मदत करणे म्हणजे त्यांच्या चुकीच्या वर्तनाला अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्यासारखे असल्याचे चाणक्य सांगतात.

4 / 6
मदतीची जाणीव न ठेवणाऱ्या व्यक्तींपासून देखील सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशी माणसे मदत मिळाल्यानंतर ती सहज विसरतात आणि गरज पडल्यास मदत करणाऱ्यालाच धोका देऊ शकतात.

मदतीची जाणीव न ठेवणाऱ्या व्यक्तींपासून देखील सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशी माणसे मदत मिळाल्यानंतर ती सहज विसरतात आणि गरज पडल्यास मदत करणाऱ्यालाच धोका देऊ शकतात.

5 / 6
आचार्य चाणक्य यांच्या मते, मदत करणे हा निश्चितच मोठा गुण आहे; मात्र ती योग्य व्यक्तीला, योग्य हेतूने आणि योग्य वेळीच करावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम स्वतःलाच भोगावे लागू शकतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मदत करणे हा निश्चितच मोठा गुण आहे; मात्र ती योग्य व्यक्तीला, योग्य हेतूने आणि योग्य वेळीच करावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम स्वतःलाच भोगावे लागू शकतात.

6 / 6
Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण