AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाळा ही एक छोटीशी वस्तू, घरात कुठेही लपलेला साप क्षणात बाहेर पडेल, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही

पावसाळाच्या दिवसांमध्ये घरात साप निघण्याच्या घटना वारंवार घडतात, त्यामुळे सर्पदंशाचा धोका देखील वाढतो, आज आपण अशा उपयाबाबत माहिती घेणार आहोत, ज्यामुळे जर तुमच्या घरात साप लपला असेल तर तो दूर निघून जाईल.

जाळा ही एक छोटीशी वस्तू, घरात कुठेही लपलेला साप क्षणात बाहेर पडेल, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही
| Updated on: Aug 13, 2025 | 1:25 PM
Share

सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, त्याच कारण म्हणजे साप हे नेहमी बिळात किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी, जिथे त्यांना धोका जाणवणार नाही अशा ठिकाणी एखाद्या दगडाखाली, अडचणीच्या ठिकाणी लपलेले असतात. परंतु पावसाळ्यात होतं काय? की त्यांच्या बिळात पाणी शिरतं, साप जिथे लपलेले असतात ती जागा ओली होते, त्यामुळे त्यांना धोका जाणवतो आणि ते सुरक्षित जागेच्या शोधात जमिनीवर येतात. घरात कोरडी जागा असते, त्यामुळे साप घरात शिरतात आणि एखाद्या अडचणीच्या जागी, जिथे कोणाची नजर जाणार नाही अशा ठिकाणी लपून बसतात.

अनेकदा आपल्याला अशा जागेचा अंदाज येत नाही, आणि सर्पदंशाची घटना घडते. दुसरं आणखी एक सर्पदंशाचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकदा रात्रीच्या वेळी सर्पदंश होतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण घरात जमिनीवर झोपलेले असतो, विशेष: ग्रामीण भागांमध्ये आणि उबेसाठी साप आपल्या पांघरुणात घुसतो, आपली हालचाल झाली की शिकार म्हणून तो आपल्याला दंश करतो. असे साप अनेकदा आपल्या घरातच लपलेले असतात आणि रात्र झाली की ते शिकारीच्या शोधात बाहेर पडतात आणि सर्पदंश होतो.

मग घरात जर एखादा साप लपलेला असेल आणि तो बाहेर पडला की नाही याबाबत जर आपल्याला खात्री नसेल तर काय करायचं? त्यासाठी एक सोपा उपाय आहे. ग्रामीण भागात आजही अनेक जण हा उपाय करतता. ज्यामुळे तुमच्या घरात लपलेले साप बाहेर निघून जातात. ग्रामीण भागांमध्ये सापला घराच्या बाहेर घालवण्यासाठी बैलांचं शिंग जाळण्याची प्रथा आहे. त्याला प्रचंड उग्र असा विशिष्ट वास असतो, या वासामुळे साप त्या घरात थांबत नाही, असं म्हटलं जातं.

पोळा सणाच्या दिवशी बैलांना सजवलं जातं, यावेळी बैलाच्या शिंगाला सजवण्यासाठी त्याचे शिंग काही प्रमाणात तासले जातात, या तासलेल्या शिंगाचा जो भाग आहे, तो ग्रामीण भागातील लोक आजही जपून ठेवतात, घरात कुठे साप निघाला तर तो शिंगाचा भाग जाळला जातो, याच्या वासामुळे काहीही न करता साप घराच्या बाहेर दूर निघून जातो. तो त्या परिसरात सुद्धा थांबत नाही असं म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?