AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचा साखरेबद्दल अत्यंत मोठा निर्णय, थेट नियमात बदल, साखरेचे दर आता..

साखरेच्या वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून मोठे निर्णय घेतला जात आहेत. त्यातच आता पुन्हा सरकारने मोठा निर्णय घेतला. यासोबतच ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत साखरेचे भाव किती कमी झाले, याबाबत सरकारने माहिती दिली.

सरकारचा साखरेबद्दल अत्यंत मोठा निर्णय, थेट नियमात बदल, साखरेचे दर आता..
sugar prices
| Updated on: Sep 18, 2026 | 8:49 PM
Share

साखरेचे भाव झपाट्याने वाढताना दिसले. त्यानंतर केंद्र सरकारकडून काही मोठे निर्णय घेण्यात आली. दिवाळीमध्ये साखरेचा भाव 100 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याचा अंदाज होता. त्यानंतर एका मागून एक मोठी निर्णय सरकारकडून घेण्यात आली. खुल्या बाजारात साखरेचा दर 80 रुपयांवर पोहोचला होते. सतत साखरेचे दर वाढत होते. साखरेचा तुटवडा होऊ शकतो, म्हणून मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करत आहेत. यादरम्यान साठेबाजांविरोधात सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. याबाबत केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. देशात वाढणाऱ्या साखरेच्या दरावर वचक ठेवणे हे मोठे आवाहन आज सरकारपुढे उभे आहे. त्यातच केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे साखरेचे दर अधिक घसरण्याची शक्यता आहे.

सरकारने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्यांसाठी साठा करण्याच्या मर्यादेत 15 दिवसांवरून 30 दिवसांपर्यंत वाढ केली आहे. यासोबत साखरेचा हा अतिरिक्त साठा केवळ आयात केलेल्या साखरेचाच असावा, असाही नियम ठेवण्यात आला. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करणाऱ्या कंपन्यांसाठी साठा करण्याच्या मर्यादेत वाढ होईल.

आतापर्यंत अशा कंपन्या 15 दिवसांच्या वापराइतकाच साखरेचा साठा ठेऊ शकत होत्या. ही मर्यादा आता 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली. 15 दिवसांच्या गरजेपेक्षा अधिक साठा करायचा असल्यास तो फक्त आयात केलेल्या साखरेचाच असावा असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम आणि टॅरिफ रेट कोटा यांतर्गत मिळवलेली साखरच अशा प्रकारे साठवता येईल. सरकारकडून सातत्याने याबाबत नियम बदलले जात आहेत.

कोणत्याही प्रकारे साखरेचा वाढलेले भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. साठेबाजांविरोधात सरकार विविध निर्णय घेत आहेत. सरकारने या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना नमूद केले की, ऑगस्ट महिन्यात साखरेचा किरकोळ भाव 65 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर तो कमी होऊन सुमारे 58.50 रुपये प्रति किलोवर आला आहे. म्हणजे 10 टक्क्यांनी साखरेच्या भावात घट झाली. साखर कारखान्यांच्या पातळीवर साखरेचे भाव सुमारे 25 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं