AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान फाळणी महात्मा गांधी रोखू शकले असते का? त्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं

प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या भेटीत माउंटबॅटन म्हणाले होते की, भारतात आल्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांना जवळ आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जेणेकरून कोणताही संघर्ष निर्माण झाला तर त्यांच्या मदतीने मी गांधींना तटस्थ करू शकेन. पण मला हे फार विचित्र वाटले की एक प्रकारे ते सगळे गांधींच्या विरोधात आणि माझ्यासोबत होते. एक प्रकारे ते मला त्यांच्या वतीने गांधींना सामोरे जाण्यास प्रोत्साहित करत होते.

भारत-पाकिस्तान फाळणी महात्मा गांधी रोखू शकले असते का? त्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 14, 2024 | 6:11 PM
Share

3 जून 1947 रोजी निर्णायक बैठक झाली होती. पण या बैठकीला महात्मा गांधी गैरहजर राहिले. याच बैठकीत देशाच्या भवितव्याचा निर्णय घेण्यात आला होता. ते बैठकीला हा उपस्थित राहिले नाही असं विचारले असता ते म्हणाले होते की, ते काँग्रेसचे सदस्यही नाहीत. माऊंटबॅटनसोबतच्या या भेटीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचे नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे एक दिवस आधी 2 जून रोजी महात्मा गांधी माउंटबॅटनला भेटले होते. माउंटबॅटनने त्यांना दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत जे निर्णय घ्यायचे होते त्याची माहिती दिली होती. त्या दिवशी महात्मा गांधी काहीच बोलले नाहीत. का? त्या दिवशी त्यांनी मौन धरले होते. 4 जून रोजी महात्मा गांधी पुन्हा एकदा माउंटबॅटन यांना भेटले होते. माऊंटबॅटन यांनी त्यांना सांगितले की सर्व काही तुमच्या सूचनेनुसार होत आहे. तेव्हा गांधींनी विचारले की, मला फाळणी कधी हवी होती? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणून देशपांडेंनी...' जैनी मुंनींचा थेट इशारा
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
VIRAL VIDEO: विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
बसू द्या 8-10 दिवस,  CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, म्हणाले, शेतकऱ्यांना...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
Monsoon Update | एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची चिंता वाढली
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं भयंकर कांड ! असं फुटलं बिंग