AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : कारगिल युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या शस्त्रांमध्ये किती फरक? त्यावेळी आपण कुठे होतो? आज कुठे आहोत?

Operation Sindoor : कारगिल युद्धाला आता 26 वर्ष लोटली आहेत. कारगिल युद्धानंतर पाकिस्तान विरुद्ध मोठी लढाई दोन महिन्यांपूर्वी 2025 मध्ये झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यााचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. कारगिलच्यावेळी ज्या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तानला रडवलेलं ती आणि आजची शस्त्र यात किती फरक आहे? त्यावेळी आपण कुठे होतो? आणि आज कुठे आहोत? हे समजून घ्या.

Operation Sindoor : कारगिल युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या शस्त्रांमध्ये किती फरक? त्यावेळी आपण कुठे होतो? आज कुठे आहोत?
Kargil-Operation Sindoor
| Updated on: Aug 06, 2025 | 11:56 AM
Share

कारगिल युद्ध भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि शौर्याचा गौरवपूर्ण अध्याय आहे. मे 1999 ते जुलै 1999 असं दोन महिने कारगिल युद्ध चाललं. पाकिस्तानने भारतावर हे युद्ध लादलं होतं. कारगिलच्या उंच शिखरांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने पराक्रमाचा नवा अध्याय लिहित या पाकिस्तानी घुसखोरांना तिथून पिटाळून लावलं. या युद्धात काही शस्त्रांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज आपण त्या शस्त्रांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांनी कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सोबतच आजची शस्त्र त्यावेळच्या शस्त्रांपेक्षा किती वेगळी आहेत, हे सुद्धा पाहणार आहोत. कारगिल युद्धात भारताने विभिन्न प्रकारची शस्त्र...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.