AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता दरमहा रिचार्जचं टेन्शन मिटलं

Airter Recharg Plan : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने जास्त वैधतेचे दोन प्लॅन सादर केले आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 16, 2026 | 10:36 PM
Share
56 दिवसांची वैधता: कंपनीने दोन प्लॅन सादर केले आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना 56  दिवसांची प्रदीर्घ वैधता मिळते, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही.

56 दिवसांची वैधता: कंपनीने दोन प्लॅन सादर केले आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना 56 दिवसांची प्रदीर्घ वैधता मिळते, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही.

1 / 5
अनलिमिटेड कॉलिंग: या प्लॅन्समध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी (STD) कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

अनलिमिटेड कॉलिंग: या प्लॅन्समध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी (STD) कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

2 / 5
पहिला प्लॅन (579 रुपये): या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. ज्यांना जास्त डेटा लागत नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.

पहिला प्लॅन (579 रुपये): या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. ज्यांना जास्त डेटा लागत नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.

3 / 5
दुसरा प्लॅन (649 रुपये): या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. ज्यांना जास्त इंटरनेट वापरण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

दुसरा प्लॅन (649 रुपये): या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. ज्यांना जास्त इंटरनेट वापरण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

4 / 5
SMS सुविधा: दोन्ही प्लॅन्समध्ये दररोज 100 मोफत एसएमएस (SMS) पाठवण्याची सुविधा ग्राहकांना मिळते. तसेच मोफत 'हॅलो ट्यून्स' सारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात आहेत.

SMS सुविधा: दोन्ही प्लॅन्समध्ये दररोज 100 मोफत एसएमएस (SMS) पाठवण्याची सुविधा ग्राहकांना मिळते. तसेच मोफत 'हॅलो ट्यून्स' सारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात आहेत.

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.