AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Patanjali CoronaVirus Medicine : कोरोनावर औषध तयार, पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचा दावा

पतंजली आयुर्वेद कंपनीचे को-फाउंडर आचार्य बालकृष्ण यांनी कोरोवर औषध तयार केल्याचा दावा केला आहे (Patanjali CoronaVirus Medicine).

Patanjali CoronaVirus Medicine : कोरोनावर औषध तयार, पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचा दावा
फोटो सौजन्य : फेसबुक
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 12, 2020 | 5:08 PM
Share

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला नष्ट करण्यासाठी लस तयार करण्याचं काम (Patanjali CoronaVirus Medicine) युद्ध पातळीवर सुरु आहे. भारतासह अनेक देशातील शेकडो वैज्ञानिक आणि डॉक्टर कोरोनावर लस तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, पतंजली आयुर्वेद कंपनीचे को-फाउंडर आचार्य बालकृष्ण यांनी कोरोवर औषध तयार केल्याचा दावा केला आहे (Patanjali CoronaVirus Medicine).

“पतंजलीने कोरोनाचं औषध तयार करण्यात यश मिळवलं आहे. या औषधाने आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत”, असा दावा आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे.

“पतंजलीच्या औषधाने शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. या औषधाचा क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा रिझल्टदेखील येणार आहे. मात्र, आतापर्यंत औषध घेतलेल्या 80 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे”, असं आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.

औषध कसं तयार केलं?

“वेदांचा अभ्यास, आयुर्वेदिक वस्तू आणि वैज्ञानिक सिद्धांताचा अवलंब करुन कोरोनावर औषध तयार करण्यात आलं. हे औषध तयार करण्यासाठी पतंजलीच्या शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली”, असं आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.

“चीनमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता तेव्हाच औषध तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरु करण्यात आलं. शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. कोरोनावर मात करणारं औषध तयार झालं. या औषधाने आतापर्यंत शेकडो नागरिक बरे झाले आहेत”, असं पंतजलीच्या एका वैज्ञानिकाने सांगितलं.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या उंबरठ्यावर

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. देशभरात काल दिवसभरात (12 जून) 10 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या 2 लाख 97 हजार 535 इतकी आहे. यापैकी 8 हजार 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारताने अवघ्या चार दिवसात सहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी उडी घेतल्याने चिंता वाढली आहे.

हेही वाचा :

Palkhi Sohala 2020 | तुकोबा- एकनाथांच्या पालख्यांचं प्रस्थान, सोशल डिस्टन्सिंगसह मोजकेच वारकरी

अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची किमया, कोरोनाग्रस्त महिलेवर गुंतागुंतीचे फुफ्फुस प्रत्यारोपण

Corona Update | भारतातील कोरोनाग्रस्त तीन लाखांच्या उंबरठ्यावर, दहा हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण, जगात चौथ्या स्थानी

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन