AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PoK चा भारतात समावेश कधी?, 10 दिवसांत 3 वेळा उल्लेख, समजून घ्या, काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

पीओके भारताचा भाग झाल्यास काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद कमी होणार आहे. भारतविरोधी कारवाया होणार नाही. पीओके भारताकडे आल्यावर शत्रू कमकुवत होईल. कारण पाकिस्तान आणि चीनचा थेट संपर्क असणार नाही. तसेच पीओकेमुळे भारताच्या सीमा अफगाणिस्तानपर्यंत पोहचणार आहेत.

PoK चा भारतात समावेश कधी?, 10 दिवसांत 3 वेळा उल्लेख, समजून घ्या, काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?
मोदी सरकार पीओके आणणार?
Follow us
| Updated on: May 30, 2025 | 10:41 AM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेला हल्ला परतवून लावत भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांचे मोठे नुकसान केले. दुसरीकडे सीमेवर सुरु असलेल्या गोळीबारास जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची विनंती करण्यात आली. या सर्व घडामोडी दरम्यान पाकिस्तान व्याप्त काश्मीरची चर्चा पुन्हा सुरु झाली. सर्व भारतीयांच्या मनात पीओकेचा समावेश भारतात कधी होणार? हा प्रश्न आहे. गेल्या दहा दिवसांत तीन वेळा मोदी सरकारकडून पीओकेचा उल्लेख करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पीओकेमधूनच भारतात समावेशाची मागणी येणार असल्याचे म्हटले आहे. पीओकेमधील रहिवाशी स्वत: भारताचा भाग बनवण्याचा दावा करतील. त्यानंतर पीओके भारतात येईल. युद्धाद्वारे नाही तर चर्चेद्वारे पीओके भारतात येईल, पण असे होणार तरी कसे? जाऊन घेऊ या… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!.
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर.
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला.
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला.
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा.
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य.