AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण

तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? जेव्हा एखादा व्यक्ती दारू पितो, तेव्हा दारू पिण्यापूर्वी तो आपल्या ग्लासातील दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतो. तो असं का करतो? यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का?

मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
Liquor Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 6:17 PM
Share

तुम्ही कधी दारू पिली आहे का? किंवा दारू पिणाऱ्या लोकांसोबत बसला आहात का? जर तुम्ही दारू पिणाऱ्या लोकांसोबत बसला असाल तर त्यावेळी तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल, ती म्हणजे जेव्हा ही लोक दारू पिण्यासाठी बसतात तेव्हा ग्लास भरल्यानंतर दारू पिण्याआधी दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतात. हे लोक असं का करतात? नक्की यामागे काय कारण असू शकतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? जे लोक पहिल्यांदा हे सर्व पहातात त्यांना ही गोष्ट नक्कीच विचित्र वाटू शकते. मात्र ही केवळ एक फक्त सवय नाहीये, तर त्यामागे प्राचीन काळापासून चालत आलेली एक मान्यता आहे. अनेकांना या गोष्टीबद्दल माहिती नसते, मात्र तरी देखील ते दारू पिण्यापूर्वी ती ग्लासात भरल्यानंतर दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतात आणि मगच दारू पिण्यास सुरुवात करतात.

दारू पिण्यापूर्वी ती जमिनीवर शिंपडणं हा काही नवा ट्रेड नाहीये. ही एक खूप जुनी परंपरा आहे. बरं ही परंपरा फक्त भारतामध्येच नाही पाळली जात तर संपूर्ण जगामध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते, प्रत्येक संस्कृतीमध्ये या कृतीची तुम्हाला वेगळी कथा ऐकायला मिळेल. दारू जमिनीवर शिंपडणं या कृतीचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे अर्थ लावले जातात. जेव्हा एखादा व्यक्ती दारू पिण्यासाठी बसतो आणि त्यापूर्वी तो दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतो तेव्हा या कृतीकडे अनेक ठिकाणी अर्पण म्हणून पाहिलं जातं. आपण जेव्हा मद्यपानाचा आनंद घेत असतो, तेव्हा आपल्यामध्ये एक अदृश्य शक्ती उपस्थित असते. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ नये, म्हणून दारू पिण्याआधी पहिल्यांदा या अदृश्य शक्तीला दारू अर्पण केली जाते. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी अनेक जण दारू जमिनीवर शिंपडतात, असं म्हटलं जातं. मात्र या गोष्टीला कोणताही आधार नाहीये, ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे, ती आजही सुरूच आहे.

काही देशांमध्ये तर दारू पिण्यापूर्वी ती जमिनीवर शिंपडणं हा पूर्वजांना दिलेला सन्मान मानला जातो. काही देशांच्या संस्कृतीमध्ये असं मानलं जातं, की आपले पूर्वज हे आपल्यामध्येच उपस्थित असतात. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी सर्वात आधी त्यांना दारू अर्पण केली जाते आणि नंतर दारू पिली जाते. तर काही देशांमध्ये असं मानलं जातं की नकारात्मक शक्तींचा आपल्याला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्वात आधी त्यांना दारू अर्पण केली जाते आणि नंतर ती प्राशन केली जाते.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन