शहापूर भातसा धरणाचे ३ गेट उघडले, २९०० क्युसेकने विसर्ग सुरु
शहापूर भातसा धरणाचे तीन गेट उघडल्यामळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे २९०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
1 / 4

मुबंईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी १४१ मि.वाढली आहे.
2 / 4

त्यामुळे पाणी पातळी समतोल राखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आज शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करुन ५ पैकी ३ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
3 / 4

भातसा धरणात पाणी समतोल राखण्यासाठी १, ३, आणि ५ या गेट o.25 सेमी पर्यत उघडून २९०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या गांवाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
4 / 4

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी