Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

मानसाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात.

| Updated on: Feb 07, 2022 | 7:48 AM
आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण  अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.

आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.

1 / 5
आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.

आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.

2 / 5
अशी लोकांकडून इतरांना  प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे  राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.

अशी लोकांकडून इतरांना प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.

3 / 5
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

4 / 5
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....