
भारतातील एकमेव जिल्हा : चित्रकूट हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विभागलेला आहे. या जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जंगल आहे.

भैगोलिक स्थान - चित्रकूटचे वेगळेपण त्याच्या भैगोलिक आणि प्रशासकीय रचनेत आहे. चित्रकूट जिल्ह्यातील चार तालूके करवी, राजापूर, मऊ आणि मानकपूर हे उत्तर प्रदेशात येतात.

जिल्ह्याचे मुख्यालय : चित्रकूट शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय मध्यप्रदेशात आहे. यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण होते जिथे एकाच जिल्ह्यातील रहिवासी दोन वेगवेगळ्या राज्य सरकारांद्वारे शासित असतात.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा भाग : चित्रकूट हा जिल्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचा भाग आहे, कारण तो उत्तर विंध्य पर्वतरांगेत स्थित आहे, ही पर्वतरांग दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे.

चित्रकूटचे महत्त्व : चित्रकूटला हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे कारण रामायणानुसार, असे मानले जाते की भगवान रामाने त्यांच्या चौदा वर्षांच्या वनवासातील साडेअकरा वर्षे सीता आणि लक्ष्मणासोबत येथे घालवली होती.