PHOTO | उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, 80 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये काटेवाडी गावात नुकसानीची पाहणी केली .
Non Stop LIVE Update