AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?

अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला. Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप,  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?
अतुल भातखळकर, राजेश टोपे
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 05, 2021 | 12:58 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होतेय. दुसरीकडे लसीकरणाच्या मुद्यावरुन राजकारण देखील तापलेलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे अतुल भातखळकर यांनी यावेळी राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?,असा प्रश्न उपस्थित केला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

राजेश टोपेंवर निशाणा

केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?, अशा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारवर मनमानीचा आरोप

अतुल भातखळकर यांनी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार डोस ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे? आहात असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राला 26.77 लाख लसी

केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 26.77 लाख लसींचं साठा दिला आहे. या लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावरुनही राज्य सरकारवर निशाणा

ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

भाजपला ‘ओबीसीं’चा नारा देण्याची वेळ का आलीय?; वाचा राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

(BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...