AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांच्या तक्रारी जागेवर सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार

पालकमंत्री (Chandrashekhar Bawankule Wardha) येणार हे कळताच शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या नागरिकांच्या समस्या गाडीतून उतरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर एकूण घेतल्या. त्यापैकी काहींचे निवारण करण्यात आले.

लोकांच्या तक्रारी जागेवर सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 31, 2019 | 9:25 PM
Share

वर्धा : विधानसभा निवडणूक जवळ येईल तशा जनतेच्या तक्रारी लोकप्रतिनिधींना दिसायला लागल्या आहेत. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule Wardha) यांनी पदभार सांभाळताच जनसंवाद जनता दरबार सुरू केला. पालकमंत्री (Chandrashekhar Bawankule Wardha) येणार हे कळताच शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या नागरिकांच्या समस्या गाडीतून उतरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर एकूण घेतल्या. त्यापैकी काहींचे निवारण करण्यात आले.

गर्दी वाढलेली दिसल्यांनातर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी साधारण 150 पेक्षा जास्त तक्रारी आजही नोंदविण्यात आल्या.

जनतेच्या तक्रारी पहिल्याच पायरीवर सोडवल्या गेल्या तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे तक्रारी येण्याचे प्रमाण कमी होईल आणि जनतेला लवकर दिलासा देता येईल. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी रोज दोन तास राखीव ठेवावे, तक्रारी आपल्याच स्तरावर निकाली काढाव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

अगदी छोट्या-छोट्या तक्रारींसाठी लोकांनी पालकमंत्र्यांकडे येणे योग्य नाही. अधिकाऱ्यांच्या पातळीवर सदर तक्रारी सुटणे आवश्यक आहे. आलेल्या तक्रारींवर कोणताही मार्ग निघत नसल्यास संबंधित व्यक्तीला तसे लेखी कळविल्यास पुन्हा तक्रार घेऊन येणार नाही. तसेच तक्रारींचे निराकरण तात्काळ केल्यास नागरिकांना समाधान मिळेल, असंही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितलं.

Follow Us
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? -शिंदे
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? एकनाथ शिंदेंच्या विधानाने खळबळ
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?