AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: गटनेता, प्रतोद का महत्वाचा? ठाकरे की भाजप-शिंदेंचं सरकार कसं शक्य आहे? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकिय पेच निर्माण झालायं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. भाजपाचे आमदार आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेले 37 आमदार मिळून सत्तास्थापन करू शकतात, असेही उल्हास बापट म्हणाले आहेत. यानुसार देवेंद्र फडणवीस यांना उरलेले अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहाता येईल.

Eknath Shinde: गटनेता, प्रतोद का महत्वाचा? ठाकरे की भाजप-शिंदेंचं सरकार कसं शक्य आहे? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 22, 2022 | 1:26 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता राज्यात सत्तास्थापन करण्याच्या हालचालींमध्ये वाढ झालीये. एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असेल तर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतांमध्ये आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गटनेता पद वैध नसल्याचे म्हटंले आहे. मात्र, यासंदर्भात घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी महत्वाची माहिती सांगितली. उल्हास बापट म्हणाले की, गटनेते पदाची जी निवड (Selection) करण्यात आलीये, ती योग्य आणि वैध आहे, कारण एकनाथ शिंदेंकडे जरी आता बहुमताचा आकडा असेल तरीही तो अजून सिध्द झालेला नाहीये.

घटनाकार उल्हास बापट म्हणाले

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकिय पेच निर्माण झालायं.  शिंदे यांनी त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. भाजपाचे आमदार आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेले 37 आमदार मिळून सत्तास्थापन करू शकतात, असेही उल्हास बापट म्हणाले आहेत. यानुसार देवेंद्र फडणवीस यांना उरलेले अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहता येईल. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील. भाजपाने देखील आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिलेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकिय पेच

एकनाथ शिंदे आणि भाजपाने जर बहुमत सिध्द केले तर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सर्व अधिकार हे राज्यपालांकडे असतील. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते आणि राज्यात सहा महिन्यांच्या अगोदरच निडणूका देखील घ्याव्या लागतील. राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झालीये, त्यांना रूग्णांलयामध्ये दाखल केले आहे. राज्यातील सध्याची संपूर्ण परिस्थिती बघता, महाविकास आघाडी सरकारला धोक्यात असल्याचे चित्र आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप