AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून बिहारच्या नेत्यांना भेटले, राज्यातील लोकांवर विश्वास नाही का?”

नवनीत राणा यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे...

छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून बिहारच्या नेत्यांना भेटले, राज्यातील लोकांवर विश्वास नाही का?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 27, 2022 | 3:13 PM
Share

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातील नेत्यांना भेटायला गेले राज्यातील लोकांवर विश्वास नाही का?”, असं म्हणत नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackery) निशाणा साधलाय. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी 23 नोव्हेंबरला RJD चे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर शिंदेगटासह भाजपनेही टीका केली. आता खासदार नवनीत राणा यांनी यावर भाष्य केलंय.

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरही टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे केवळ टीका करन्यासाठी सभा घेतात. ते म्हणतात शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा पण माझा सवाल आहे.तुम्ही शेतकऱ्यांसाठी केव्हा मातोश्री सोडणार? तुम्ही अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? आपण केव्हा रस्तावर उतरणार?, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी विरोधात असताना रत्यावर उतरून लढाई केली पाहिजे.उन्हाचे चटके कार्यकर्त्यांना न देता नेता रत्यावर उतरला पाहिजे, असं राणा म्हणाल्यात.

तीन महिन्यात शेतकऱ्यांचा एकही प्रश्न उरलेला नाही आहे. 100 पेक्षा जास्त निर्णय या सरकारने घेतले आहेत, असंही नवनीत राणांनी म्हटलंय.

Follow Us
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान