AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane : पक्ष तर संपलाच, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचे भवितव्यही सांगितले, म्हणाले….!

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सर्वांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपवायची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. तर संपून गेलेल्यांना काय संपवायचे असा सवाल राणे यांनी उपस्थित तर केला

Narayan Rane : पक्ष तर संपलाच, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचे भवितव्यही सांगितले, म्हणाले....!
भाजप नेते नारायण राणे
| Updated on: Sep 22, 2022 | 5:40 PM
Share

संदीप राजगोळकर प्रतिनीधी मुंबई : रामदास कदमांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टोकाची टीका केली आहे. पक्षाच्या अस्तित्वापासून ते उद्धव ठाकरे यांचे भवितव्य काय असणार हे देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकले आहे. शिवसेना (Shiv sena) आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे नारायण राणे यांनी आज मात्र, टोकाची भूमिका घेतली होती. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सर्वांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपवायची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. तर संपून गेलेल्यांना काय संपवायचे असा सवाल राणे यांनी उपस्थित तर केलाच पण आता ते कधी जेलमध्ये जातात हेच पहायचे असल्याचे राणे म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना- शिंदे गटाबरोबरच आता शिवसेना भाजप यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

भाजप आणि शिंदे गटाला धमक्यांची भाषा वापरु नये असेही अवाहन नारायण राणे यांनी दिले. तर भाजप आणि मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटातील एकाही पदाधिकाऱ्यांच्या केसालाही धक्का लावला तरी मुंबईत फिरु दिले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दिला आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.