AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2022: या दिवशीपासून योगनिद्रेत जाणार भगवान विष्णू; कोणत्या राशींवर काय परिणाम होणार?

सनातन धर्मात प्रत्येक महिन्याचे व्रत आणि सण यांचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच धर्मग्रंथातही त्यांचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील चौथा महिना, ज्याला आषाढ महिना (Aashadh month) असे म्हणतात. या दरम्यान चातुर्मास (chaturmas 2022) देखील सुरू होतो. ज्याचा केवळ भगवान विष्णूशीच नाही तर इतर देवतांशीही विशेष संबंध असल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार चातुर्मासात […]

Chaturmas 2022: या दिवशीपासून योगनिद्रेत जाणार भगवान विष्णू; कोणत्या राशींवर काय परिणाम होणार?
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 08, 2022 | 8:47 AM
Share

सनातन धर्मात प्रत्येक महिन्याचे व्रत आणि सण यांचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच धर्मग्रंथातही त्यांचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील चौथा महिना, ज्याला आषाढ महिना (Aashadh month) असे म्हणतात. या दरम्यान चातुर्मास (chaturmas 2022) देखील सुरू होतो. ज्याचा केवळ भगवान विष्णूशीच नाही तर इतर देवतांशीही विशेष संबंध असल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि इतर देवता योगनिद्रात जातात आणि चार महिन्यांनी ते जागे होतात. ज्या दिवशी भगवान विष्णू आणि देवता जागे होतात त्याला देवउठी एकादशी म्हणतात. यावेळी चातुर्मास 10 जुलैपासून सुरू होत असून 4 नोव्हेंबरला संपणार आहे.  या काळात देव जरी योगनिद्रामध्ये जात असले तरी लोकं त्यांना उपासनेद्वारे प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. भगवान विष्णूही या काळात आपल्या भक्तांची काळजी घेतात. असे मानले जाते की, जाणून घेऊया या काळात कुठल्या राशींना विशेष लाभ मिळणार आहे.

  1. मेष- चातुर्मासात या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. मेष राशींच्या लोकांवर  भगवान विष्णूची विशेष कृपा राहील. या राशीच्या लोकांनी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी.  याशिवाय गुरुवारी संध्याकाळी तेलाचा दिवा लावावा. या काळात कुठलेही शुभ कार्य किंवा वाहन खरेदी करणे टाळावे. देवउठीनंतरच अशी कामे करावी.
  2. वृश्चिक- चातुर्मासात या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा राहते. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर यश मिळते. या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि सूर्याची  उपासना करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.
  3. कर्क- या राशीच्या लोकांना चातुर्मासात फायदा होऊ शकतो, परंतु त्यांना वादालाही सामोरे जावे लागू शकते. असे मानले जाते की कर्क राशीच्या  लोकांचे या काळात मित्रांसोबत भांडण होऊ शकते. आर्थिक बाबींचा विचार केल्यास त्यांना व्यवसायात नफा देखील मिळू शकतो. या काळात कुठलीही मोठी गुंतवणूक टाळावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप