AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चुकीला माफी नाही’, तुम्ही त्यांना नडले की संबंध तोडलेच म्हणून समजा, 5 राशींच्या व्यक्तींपासून जरा जपून

आयुष्याच्या वळणावर आपली साथ कोण कधी सोडून जाईल हे कोणी सांगू शकत नाही. पण काही लोक त्यांच्या तत्वाना घेऊन खूपच सजग असतात. त्याच्या आयुष्यात माफी हा शब्दच नसतो. राशीचक्रातील 5 राशींच्या व्यक्तींच्या आत्मसन्मानाला जर कोणी धक्का दिला तर त्या व्यक्तीला ते आपल्या आयुष्यातून ही काढायला मागे पुढे पाहात नाही.

'चुकीला माफी नाही', तुम्ही त्यांना नडले की संबंध तोडलेच म्हणून समजा, 5 राशींच्या व्यक्तींपासून जरा जपून
Zodiac
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 8:05 AM
Share

मुंबई : आयुष्याच्या वळणावर आपली साथ कोण कधी सोडून जाईल हे कोणी सांगू शकत नाही. पण काही लोक त्यांच्या तत्वांना घेऊन खूपच सजग असतात. त्याच्या आयुष्यात माफी हा शब्दच नसतो. राशीचक्रातील 5 राशींच्या व्यक्तींच्या आत्मसन्मानाला जर कोणी धक्का दिला तर त्या व्यक्तीला ते आपल्या आयुष्यातून ही काढायला मागे पुढे पाहात नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी.

1. कुंभ जे लोक सहजपणे खोटे बोलतात किंवा आपल्या प्रियव्यक्तीला फसवतात त्यांना या राशीची माणसे सहन करू शकत नाहीत. जर त्यांचा जोडीदार त्यांच्याशी खोटे असेल तर, कुंभ राशीच्या व्यक्ती जोडीदाराला सोडण्यास क्षणाचाही विलंब लावणार नाही पण जर त्यांच्या जोडीदाराने चुकीची माफी मागितली तर ते त्यांना माफ केल्यासारखे वागू शकतात, पण त्यांची चुकी ते कधीच विसरणार नाहीत.

2. सिंह सिंह राशीचे लोक सामान्यत: लोकांप्रती खूप दयाळू असतात. पण जे त्याच्या दयेला पात्र नाहीत अशा व्यक्तीसोबत ते एकनिष्ठ राहात नाही. सिंह राशीच्या व्यक्ती दुसरी संधी देण्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच्या आयुष्यात चुकीला माफी नसते.

3. वृश्चिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा जर कोणी विश्वासघात केला तर या राशीच्या व्यक्ती त्या माणसाला आपल्या आयुष्यातून काढून टाकतात. हे करताना ते मागचा पुढचा कोणताच विचार करत नाही. या राशीचे लोक सर्व काही अगदी वैयक्तिकरित्या घेतात. समोरच्या व्यक्तीच्या छोट्या चुकांमुळे देखील ते दुखवले जातात. जरी वृश्चिक राशीचे लोक एकनिष्ठ लोक असले तरी ते जास्त काळ संबंध ठेवू शकत नाहीत, माफी देण हा प्रकारच त्यांना माहीत नसतो.

4. वृषभ वृषभ राशीचे लोक अत्यंत निष्ठावान असतात. या राशीचे लोक आहेत आपल्या प्रिय व्यक्तीने दिलेले दु:ख सहन करू शकत नाहीत. जर त्यांच्या प्रिय व्यक्तींनी कोणती चुक केली तर त्या सर्व गोष्टींचा विचार करुन व्यक्तीला क्षमा करावी की नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. पण बहुतेक वेळा,उत्तर नकारात्मक येते.

5. मेष मेष राशीच्या व्यक्तीला विश्वासघात झाल्यासारखे वाटत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला कधीही माफ करु शकत नाहीत.ते एखाद्या व्यक्तीला सहजपणे माफ करणार नाहीत, बहुतेक वेळा त्यांना त्यांच्या आयुष्यातून काढून टाकतील. विश्वासघात करणाऱ्या लोकांसाठी वेळ, शक्ती आणि मेहनत वाया घालवणे योग्य नाही असे त्यांना वाटते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

हे ही वाचा :

शूज, बॅग, अ‍ॅक्सेसरीज आणि मेकअपपर्यंत सर्वकाही मॅचिंग, 4 राशींच्या लोकांचे पैसे शॅपिंग करण्यातच खर्च, तुमची रास यामध्ये आहे का?

आग लगे बस्ती मैं, मैं अपनी मस्ती मैं या स्वभावाची असतात ही लोक, जाणून घ्या तुमची रास यामध्ये आहे का?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.