AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Name astrology: ‘या’ अक्षरांपासून सुरु होत असेल नाव तर लग्नानंतर बदलते नशीब!

लग्नानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल घडतात. त्याचमुळे लग्नाची जितकी उत्सुकता किंवा हौस असते तितकेच त्याचे टेन्शनही असते. नवीन जबाबदाऱ्या आणि नात्यांची सांगड घालण्यात अनेकांची कसरत होते. अनेकदा लोकांना वाटतं की लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर थांबेल किंवा भविष्यात अडथळा येईल. त्यामुळे अशी लोक लवकर लग्न करण्यास तयार नसतात. पण अशी देखील काही लोक आहेत ज्यांचे नशीब लग्नानंतर […]

Name astrology: 'या' अक्षरांपासून सुरु होत असेल नाव तर लग्नानंतर बदलते नशीब!
इंटरेस्टिंग बातमी..
| Updated on: Jun 20, 2022 | 6:01 PM
Share

लग्नानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल घडतात. त्याचमुळे लग्नाची जितकी उत्सुकता किंवा हौस असते तितकेच त्याचे टेन्शनही असते. नवीन जबाबदाऱ्या आणि नात्यांची सांगड घालण्यात अनेकांची कसरत होते. अनेकदा लोकांना वाटतं की लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर थांबेल किंवा भविष्यात अडथळा येईल. त्यामुळे अशी लोक लवकर लग्न करण्यास तयार नसतात. पण अशी देखील काही लोक आहेत ज्यांचे नशीब लग्नानंतर बदलते. होय हे खरे आहे. अशी खास अक्षरे आहेत ज्यांच्या नावाची सुरुवात या खास अक्षरांनी झाल्यास , अशा लोकांच नशीब लग्नानंतर बदलत (luck change after marriage). त्यामुळे याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया अशी खास 4 अक्षरे

  1.  A अक्षर ज्यांचे नाव ‘अ’ अक्षराने सुरू होते, त्या लोकांचे लग्नानंतर नशीब बदलते. हे लोक खूप मेहनती तसेच सकारात्मक विचारसरणीचे असतात. पण त्यानंतरही त्यांची प्रगती होत नाही, अशा परिस्थितीत लग्नानंतर त्यांचे नशीब आणि आयुष्य दोन्ही बदलू शकते.
  2.  S अक्षर ज्यांचे नाव ‘स’ ने सुरू होते, त्यांचे नशीब लग्नानंतर उजळणार आहे . ‘स’ नावाने सुरू होणारे लोक खूप गोड असतात आणि त्यांच्या वागण्याने मन जिंकतात. आपला ठसा उमटवण्यात ते यशस्वी होतात. या लोकांनी लग्न केले कि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसचं त्यांना आयुष्यात हवं असेल ते मिळतं.
  3.  N अक्षर ज्या लोकांचे नाव ‘N’ या अक्षराने सुरू होते, ते मेहनती लोक असतात. तसच ही लोक सर्व काही साध्य करण्यास सक्षम असतात. अशा लोकांना लग्नानंतरच नाव आणि ओळख दोन्ही मिळू शकतात. लग्नानंतर त्यांचे आयुष्य बदलून जाते. तसच त्यांना त्यांच्या करिअरमध्ये देखील यश मिळते.
  4.  P अक्षर ज्या लोकांचे नाव ‘प’ या अक्षराने सुरू होते. अशी लोक मेहनती आणि स्वावलंबी असतात. ते स्वतःची ओळख निर्माण करतात आणि यश मिळवतात. लग्नानंतर ते खूप नाव कमावतात आणि आवडत्या क्षेत्रात आपले स्थान मिळवू शकतात. अशा लोकांना लग्नानंतर घवघवीत यश मिळते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.