Name astrology: ‘या’ अक्षरांपासून सुरु होत असेल नाव तर लग्नानंतर बदलते नशीब!

लग्नानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल घडतात. त्याचमुळे लग्नाची जितकी उत्सुकता किंवा हौस असते तितकेच त्याचे टेन्शनही असते. नवीन जबाबदाऱ्या आणि नात्यांची सांगड घालण्यात अनेकांची कसरत होते. अनेकदा लोकांना वाटतं की लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर थांबेल किंवा भविष्यात अडथळा येईल. त्यामुळे अशी लोक लवकर लग्न करण्यास तयार नसतात. पण अशी देखील काही लोक आहेत ज्यांचे नशीब लग्नानंतर […]

Name astrology: 'या' अक्षरांपासून सुरु होत असेल नाव तर लग्नानंतर बदलते नशीब!
इंटरेस्टिंग बातमी..
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 6:01 PM

लग्नानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल घडतात. त्याचमुळे लग्नाची जितकी उत्सुकता किंवा हौस असते तितकेच त्याचे टेन्शनही असते. नवीन जबाबदाऱ्या आणि नात्यांची सांगड घालण्यात अनेकांची कसरत होते. अनेकदा लोकांना वाटतं की लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर थांबेल किंवा भविष्यात अडथळा येईल. त्यामुळे अशी लोक लवकर लग्न करण्यास तयार नसतात. पण अशी देखील काही लोक आहेत ज्यांचे नशीब लग्नानंतर बदलते. होय हे खरे आहे. अशी खास अक्षरे आहेत ज्यांच्या नावाची सुरुवात या खास अक्षरांनी झाल्यास , अशा लोकांच नशीब लग्नानंतर बदलत (luck change after marriage). त्यामुळे याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया अशी खास 4 अक्षरे

  1.  A अक्षर ज्यांचे नाव ‘अ’ अक्षराने सुरू होते, त्या लोकांचे लग्नानंतर नशीब बदलते. हे लोक खूप मेहनती तसेच सकारात्मक विचारसरणीचे असतात. पण त्यानंतरही त्यांची प्रगती होत नाही, अशा परिस्थितीत लग्नानंतर त्यांचे नशीब आणि आयुष्य दोन्ही बदलू शकते.
  2.  S अक्षर ज्यांचे नाव ‘स’ ने सुरू होते, त्यांचे नशीब लग्नानंतर उजळणार आहे . ‘स’ नावाने सुरू होणारे लोक खूप गोड असतात आणि त्यांच्या वागण्याने मन जिंकतात. आपला ठसा उमटवण्यात ते यशस्वी होतात. या लोकांनी लग्न केले कि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसचं त्यांना आयुष्यात हवं असेल ते मिळतं.
  3.  N अक्षर ज्या लोकांचे नाव ‘N’ या अक्षराने सुरू होते, ते मेहनती लोक असतात. तसच ही लोक सर्व काही साध्य करण्यास सक्षम असतात. अशा लोकांना लग्नानंतरच नाव आणि ओळख दोन्ही मिळू शकतात. लग्नानंतर त्यांचे आयुष्य बदलून जाते. तसच त्यांना त्यांच्या करिअरमध्ये देखील यश मिळते.
  4.  P अक्षर ज्या लोकांचे नाव ‘प’ या अक्षराने सुरू होते. अशी लोक मेहनती आणि स्वावलंबी असतात. ते स्वतःची ओळख निर्माण करतात आणि यश मिळवतात. लग्नानंतर ते खूप नाव कमावतात आणि आवडत्या क्षेत्रात आपले स्थान मिळवू शकतात. अशा लोकांना लग्नानंतर घवघवीत यश मिळते.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.