AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navpancham Rajyoga : गुरू आणि चंद्राने बनविला नवपंचम राजयोग, कोणत्या राशींचे उजळणार भाग्य?

नवपंचम योग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे तयार झाला होता. या राजयोगाचा सर्व राशींवरही परिणाम होईल

Navpancham Rajyoga : गुरू आणि चंद्राने बनविला नवपंचम राजयोग, कोणत्या राशींचे उजळणार भाग्य?
नवपंचम राजयोगImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 21, 2023 | 3:55 PM
Share

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात आणि अनेक शुभ आणि अशुभ योग तयार करतात. या बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा मानवी जीवनावर आणि देशावर आणि जगावर खोलवर परिणाम होतो. या ग्रहांच्या बदलत्या हालचालीमुळे युती तयार होतात आणि या युतींमधून राजयोग (Navpancham Rajyoga) तयार होतात. ज्यामुळे काही राशींना फायदा होतो तर काही राशींना नुकसान होते. असाच एक योग म्हणजे नवपंचम राजयोग. हा राजयोग 12 वर्षांनी तयार होतो. हा नवपंचम योग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे तयार झाला होता. या राजयोगाचा सर्व राशींवरही परिणाम होईल, परंतु काही राशींना अमाप संपत्ती मिळेल. चला जाणून घेऊया या राजयोगामुळे कोणत्या राशींना चांगले दिवस जाणार आहेत.

1. मेष

नवपंचम योगाची निर्मिती मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि बुद्धी, प्रगती आणि संततीचा स्वामी सूर्यदेव नवपंचम आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच कर्माद्वारे धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. यासोबतच समाजात मान-सन्मान मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची बढती आणि बदली होण्याची शक्यता आहे. याशिवाय कुटुंबात सुरू असलेल्या मतभेदांपासून आराम मिळेल.

2. मिथुन

चंद्र आणि गुरूच्या संयोगाने तयार झालेला हा नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ सिद्ध होईल. या राजयोगामुळे नोकरदारांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे त्यांना आनंद वाटेल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. बराच काळ अडकलेला पैसा परत मिळेल आणि अचानक आर्थिक लाभ होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

3. कन्या

कन्या राशीच्या लोकांना या योगाचे शुभ परिणाम मिळतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय योग्य आहे. तुम्ही आधी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर या काळात तुम्ही त्याचा फायदा घ्याल. वैवाहिक जीवनात संबंध मधुर राहतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना नफा मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. अविवाहितांना जोडीदार मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. तुम्हाला अनेक प्रकारे पैसे मिळतील.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.