Shri Ganesh: ‘या’ तीन राशींवर असते श्री गणेशाची कृपा; लाभते विलक्षण बुद्धिमत्ता

हिंदू धर्मात श्री गणेशाला (shri Ganesh) आराध्य दैवत मानले जाते. यामुळेच कोणत्याही पूजा-विधीमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचे आवाहन केले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचे (Ganpati) नाव घेतले जाते. असे मानले जाते की गणेशाची पूजा (Ganesh Puja) केल्याने आयुष्यातली सर्व संकटं दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मात गुरुवार हा […]

Shri Ganesh: 'या' तीन राशींवर असते श्री गणेशाची कृपा; लाभते विलक्षण बुद्धिमत्ता
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:05 AM

हिंदू धर्मात श्री गणेशाला (shri Ganesh) आराध्य दैवत मानले जाते. यामुळेच कोणत्याही पूजा-विधीमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचे आवाहन केले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचे (Ganpati) नाव घेतले जाते. असे मानले जाते की गणेशाची पूजा (Ganesh Puja) केल्याने आयुष्यातली सर्व संकटं दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मात गुरुवार हा गणपतीला समर्पित मानला जातो. या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते. श्री गणेशाची पूजा केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती चांगली राहते. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी 3 अशा राशी आहेत, ज्या गणेशाच्या आवडत्या राशी मानल्या जातात (grace of Shri Ganesh). या तीन राशींवर (three zodiac signs) श्री गणेशाची कृपा सदैव राहते असे म्हणतात. जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत.

  1. मेष- ज्योतिषशास्त्रानुसार मेष रास ही गणपतीची प्रिय मानली जाते. या राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि धैर्यवान मानले जातात. तसेच हे लोक प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करतात. श्री गणेशाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना कामात सहज यश उपलब्ध होते. याशिवाय या लोकांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात असते.  मेष राशीच्या लोकांनी श्री गणेशाची पूजा केल्यास अधिक फायदा मिळतो. याशिवाय कुठलेही काम सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करावे, यामुळे इच्छित फलप्राती होण्यास मदत होते.
  2. मिथुन- या राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा असते. श्री गणेशाच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या मेहनतीला यश मिळते. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असण्यासोबतच अनेक कलांमध्येही पारंगत असतात. या राशीचे बहुतेक लोकं  शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवतात. बुद्धिमत्तेच्या बाबतीत ते इतरांपेक्षा पुढे राहतात. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना श्रीगणेशाची आराधना करण्याचा सल्ला जोतिष्यशास्त्रज्ञ देतात.
  3. मकर- ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांवर गणेशजींची विशेष कृपा असते. ते कोणतेही काम कौशल्याने करतात. श्रीगणेशाच्या कृपेमुळे या राशीचे लोक बुद्धिमान मानले जातात. तसेच, या राशीचे लोक त्यांच्या क्षेत्रात खूप हुशार असतात. याशिवाय या राशीचे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. साधारणपणे या राशीचे लोकं  स्वभावाने उदार असतात. शिक्षणात यश संपादन करण्यासाठी आणि चांगल्या करियरसाठी श्री गणेशाची पूजा करावी. याशिवाय चतुर्थीला उपवास ठेवल्यास इच्छित फलप्राती होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.