Chanakya Niti | व्यक्तीच्या खऱ्या मित्राप्रामाणे अखेरच्या श्वासापर्यंत या चार गोष्टी त्याला साथ देतात

आचार्य चाणक्य एक महान राजनयिक होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी खोलवर (Four Things Are True Friends Of Human) जाऊन अभ्यास केला होता. हेच कारण आहे की आजच्या काळातही त्यांचे शब्द अचूक सिद्ध झाले आहेत.

Chanakya Niti | व्यक्तीच्या खऱ्या मित्राप्रामाणे अखेरच्या श्वासापर्यंत या चार गोष्टी त्याला साथ देतात
Chanakya Niti
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 9:29 AM

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान राजनयिक होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी खोलवर (Four Things Are True Friends Of Human) जाऊन अभ्यास केला होता. हेच कारण आहे की आजच्या काळातही त्यांचे शब्द अचूक सिद्ध झाले आहेत. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे अनुसरण केल्यास, एखादी व्यक्ती सर्वात मोठ्या आव्हानांना अगदी सहज पार करु शकते. चाणक्य यांनी चाणक्य नीतित चार गोष्टींचा उल्लेख करुन त्याला मनुष्याचे खरे सहकारी म्हणून वर्णन केले आहे. कारण या गोष्टी शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे समर्थन करतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्या (Acharya Chanakya Said These Four Things Are True Friends Of Human In Chanakya Niti)-

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्र गृहेषु च व्याधितस्यौषधं मित्र धर्मो मित्रं मृतस्य

1. आचार्य चाणक्य म्हणतात की जे लोक आपल्या घरापासून बरेच दूर राहतात त्यांच्यासाठी ज्ञान हा त्यांचा खरा सहकारी आहे. एखाद्या अज्ञात ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे ज्ञान त्याला केवळ इतर लोकांमध्ये सन्मान आणि आदर मिळवून देत नाही, तर सर्व समस्यांवर मात करण्यास देखील मदत करते. म्हणूनच, जीवनात जितके शक्य असेल तितके ज्ञान मिळवत रहा.

2. पती आणि पत्नीचे नाते रथाच्या दोन चाकांसारखे आहे, जे एकत्र फिरतात. जर एक चाक डबघाईला आला तर संपूर्ण रथाचे संतुलन बिघडते. आचार्य चाणक्य म्हणाले की, ज्या लोकांची पत्नी त्यांची चांगली मित्र बनते त्यांना समाजात खूप आदर आणि सन्मान मिळतो. ती बायको त्याच्याबरोबर प्रत्येक सुखात आणि दुःखात असते. ती आपल्या पतीच्या आनंदाची काळजी घेते, त्याचबरोबर वाईट वेळेवर संयम ठेवून संकटाचा सामना करण्याचे धैर्य वाढवते.

3. औषध ही व्यक्तीची तिसरी सोबती आहे. जेव्हा-जेव्हा एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटते, तेव्हा औषध पुन्हा निरोगी होण्यासाठी संपूर्ण शक्ती देते आणि सर्वात मोठ्या आजारापासून त्याचे संरक्षण करते.

4. या व्यतिरिक्त व्यक्तीचा चौथा खरा सोबती म्हणजे त्याचा धर्म. जी व्यक्ती सदैव धर्माच्या मार्गावर चालतो, तो सदैव सत्कर्म करतो. हे सत्कर्म तो जिवंत असताना त्याचा सन्मान करतात, तसेच त्याचे निधन झाल्यानंतरही प्रेरणा म्हणून त्याचे स्मरण केले जाते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने नेहमीच धर्माचा मार्ग अवलंब केला पाहिजे.

Acharya Chanakya Said These Four Things Are True Friends Of Human In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | ‘हे’ लोक स्वतःच्याच विनाशाचे कारण बनतात

Chanakya Niti | स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.