AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार ठिकाणी दान केल्यास मिळेल पुण्य, आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी दानाचं देखील महत्त्व सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात योग्य ठिकाणी करण्यात आलेलं दान हे कधीही वाया जात नाही.

Chanakya Niti : या चार ठिकाणी दान केल्यास मिळेल पुण्य, आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 7:50 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील तुम्हाला मार्गदर्शन करतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. तसेच चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये दान कुठे करावं? आणि कुठे करू नये, दान केल्याचे काय फायदे आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही दिलेल्या पैशांचा कोणत्या तरी एखाद्या वाईट कामासाठी उपयोग होऊ शकतो, अशा ठिकाणी चुकूनही दान करू नये, कारण अप्रत्यक्षपणे तुम्ही देखील त्या पापामध्ये सहभागी होत असतात. तसेच जिथे तुम्हाला वाटतं तुमचा पैसा सत्कारनी लागेल तिथे दान करावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य यांनी असे चार ठिकाणं सांगितले आहेत, जिथे दान हे केलंच पाहिजे, असं चाणक्य सांगतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

समाजसेवेसाठी पैशांचा वापर करा – चाणक्य म्हणतात जिथे समाजासाठी फायद्याची कामं होतात, अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या ताकदीप्रमाणे दान हे केलंच पाहिजे. समाजसेवेसाठी आपल्या जवळचा पैसा हा वापरला पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुण्य तर मिळतंच परंतु त्याचबरोबर तुमचा मान-सन्मान देखील वाढतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी – चाणक्य म्हणतात मुलांना चांगलं शिक्षण मिळून देणं, हे प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी सढळ हाताने पैसा खर्च केला पाहिजे, त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलीच पाहिजे.

आजारी लोकांना मदत करा – चाणक्य म्हणतात आज आपल्या समजात असे अनेक लोकं आहेत, त्यांना एखादा आजार आहे. परंतु उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, तर अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे, त्यामुळे अशा व्यक्तीच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो.

गरजू लोकांना मदत करा – चाणक्य म्हणतात या समजात असे अनेक गरजू लोक आहेत, त्यांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे, यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट कधीही कमी पडणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ