AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | काहीही झालं तरी 3 गोष्टी करायला कधीही संकोच करू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

चाणक्य नीतीमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून आजच्या काळातही खूप काही शिकता येते. आचार्यांनी चाणक्य नीतीमध्ये तीन गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या व्यक्तीला या कामांमध्ये लाज वाटली त्याला आयुष्यात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Chanakya Niti | काहीही झालं तरी 3 गोष्टी करायला कधीही संकोच करू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा
chanakya-niti
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 23, 2021 | 8:45 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्यांच्या स्वभावाने आणि कुशाग्र बुद्धीने त्यांना उत्तम मुत्सद्दी, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ बनवले. तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर आचार्यांनी तेथे दीर्घकाळ अध्यापन केले आणि सर्व शिष्यांचे भविष्य घडवले. त्या काळात त्यांनी अनेक रचनाही केल्या. त्या रचनांपैकी चाणक्य नीती आजही खूप लोकप्रिय आहे. चाणक्य नीतीमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून आजच्या काळातही खूप काही शिकता येते. आचार्यांनी चाणक्य नीतीमध्ये तीन गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या व्यक्तीला या कामांमध्ये लाज वाटली त्याला आयुष्यात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

उधार दिलेले पैसे मागायला लाजू नका

आचार्य चाणक्यांच्या मते जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते मागायला लाज वाटू नका. तसेच हे करताना कोणतेही नाते मधे येऊ देऊ नका कारण जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत लाज वाटली तर त्याचे नुकसान तुम्हालाच भोगावे लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तुम्ही दिलेले पैसे मागत आहात, दुसऱ्याचे नाही.

पोटभर जेवायला लाजू नका

अन्न नेहमी पोटभर खावे असे म्हणतात. पण काही लोक नातेवाईक किंवा मित्राच्या घरी जातात तेव्हा त्यांना नीट जेवता येत नाही आणि अर्धे पोटच उठते. हे करू नये. जर तुम्ही जेवायला बसला असाल तर पोट भरून खा, त्यात कधीही लाज वाटू नये.

गुरूकडून ज्ञान घेण्यास संकोच करू नका

जर तुम्ही गुरूंकडून ज्ञान घेत असाल तर कधीही लाज वाटू नका, नेहमी जिज्ञासू राहा कारण जेवढे ज्ञान घेता येईल तेवढे घ्या. काही लोकांना गुरूंकडे कुतूहल व्यक्त करताना लाज वाटते, परंतु असे करून तुम्ही स्वतःचे नुकसान करता आणि भविष्यात तुम्हाला त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शक्य तितके प्रश्न विचारून, उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

संबंधित बातम्या :

Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…

PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे

Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…

Follow Us
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका