AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते या 3 गोष्टी करताना कोणतीही लाज बाळगू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते या 3 गोष्टी करताना कोणतीही लाज बाळगू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा
Acharya Chanakya
| Updated on: Mar 03, 2022 | 8:04 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली. आचार्य यांनी तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतले होते, तिथे राहून त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले . दरम्यान, आचार्य यांनी अनेक रचनाही केल्या होत्या. निती शास्त्र ही सुद्धा त्या रचनांपैकी एक आहे, ज्याला चाणक्य नीती (chankaya Niti) असेही म्हणतात. चाणक्य नीतीमध्ये, आचार्यांचे शब्द जीवन व्यवस्थापन टिप्स म्हणून वाचले जातात. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत, जिथे लाजेने माणसाचे स्वतःचे नुकसान होते.

  1. ज्ञान मिळवणे आचार्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व दिले आहे. आचार्यांच्या मते, शिक्षणामुळे माणसाला मान, सन्मान आणि पैसा मिळतो. सुशिक्षित माणूस आयुष्यात कधीही रिकामा राहत नाही. त्यामुळे शक्य तितके ज्ञान आत्मसात केले पाहिजे. गुरूंसमोर तुमची उत्सुकता व्यक्त करण्यास कधीही संकोच करू नका. ज्याला गुरूकडून ज्ञान मिळण्याची लाज वाटते, तो स्वत:चे एवढे मोठे नुकसान करून घेतो की, त्याचे जीवन कधीच ते नुकसान भरून काढू शकत नाही.
  2. पैसे उधार दिले आचार्य चाणक्य म्हणायचे की जर तुम्ही एखाद्याला वेळेवर मदत करण्याच्या उद्देशाने पैसे दिले असतील तर वेळ आल्यावर पैसे मागायला लाज वाटू नका. ज्यांना स्वतःचे पैसे परत मागायला लाज वाटते, ते पुन्हा पुन्हा स्वतःचे नुकसान करतात. त्यामुळे पैसा तर जातोच, शिवाय नातंही बिघडतं.
  3. पोटभर जेवण करा जर तुम्ही कुठेतरी जेवायला बसला असाल तर जेवायला संकोच करू नका. पोटभर जेवण करा. अर्ध्या पोटी जेवून, आपण कोणासाठी खूप बचत करणार नाही, परंतु आपण आपलेच नुकसान कराल. त्यामुळे नेहमी गरजेनुसार अन्न खाल्ल्यानंतरच उठले पाहिजे.

संबंधीत बातम्या :

3 march 2022 Panchang | 3 मार्च 2022, गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

सुख आणि नशिबाची साथ हवी असेल तर या गोष्टी करायला विसरू नका

Phalguna Amavasya 2022 | आज या दोन शुभ योगांमध्ये साजरी होत आहे फाल्गुन अमावस्या, जाणून घ्या महत्त्व!

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.