AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran : गरूड पुराणातले हे मंत्र आहेत अत्यंत प्रभावी, नियमांचे पालन करून जाप केल्यास मिळतात चमत्कारिक फायदे

असे म्हणतात की गरूड पुराणाचे पठण केल्याने माणसाला अनेक ज्ञानाची माहिती मिळते, तसेच गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे वर्णन केले आहे.

Garud Puran : गरूड पुराणातले हे मंत्र आहेत अत्यंत प्रभावी, नियमांचे पालन करून जाप केल्यास मिळतात चमत्कारिक फायदे
गरूड पुराणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 19, 2023 | 2:08 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात 18 महापुराणांचा उल्लेख आहे. यापैकी एक गरुड महापुराण आहे. यामध्ये माणसाच्या यशस्वी आणि आनंदी आयुष्याची खोल रहस्ये सांगितली आहेत. असे म्हणतात की त्याचे पठण केल्याने माणसाला अनेक ज्ञानाची माहिती मिळते, तसेच गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गरुड पुराणात (Garud Purana) लोकांना साधे जीवन जगण्याचे सांगितले आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवस गरुड पुराणाचा पाठ केला जातो. यामुळे निवृत्त आत्म्याला शांती आणि सदगती प्राप्त होते.

गरुड पुराणात  कोणते मंत्र सांगितले आहेत?

ज्योतिषशास्त्रानुसार गरुड पुराणात असे काही मंत्र सांगण्यात आले आहेत, ज्याचा नियमित आणि नियमांनुसार जप केल्याने व्यक्तीला रोग, मृत्यूचे भय आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया या मंत्रांबद्दल.

गरिबी दूर करण्याचा मंत्र

जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांमधून जात असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर गरुड पुराणात याशी संबंधित शास्त्र सांगण्यात आले आहे. असे म्हणतात की याच्या जपाने व्यक्तीची आर्थिक संकटातून लवकर सुटका होते आणि त्याच्या जिवनात सुख समृद्धी कायम राहते.

मंत्र- ज्योतिषशास्त्रानुसार ‘ओम जुनं सह’ मंत्राचा जप केल्याने लवकर लाभ होतो. यासोबतच श्री विष्णु सहस्त्रनामचा पाठ करण्याचा सल्ला देखील दिला जातो.असे सतत 6 महिने केल्यास धनाशी संबंधित समस्यांपासून लवकरच मुक्ती मिळते.

दीर्घायुष्य आणि निरोगी शरीरासाठी

भगवान विष्णूंनी सांगितलेल्या संजीवनी मंत्राचा उल्लेख गरुड पुराणातही आहे. असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला निरोगी शरीर मिळते. व्यक्तीचे वय वाढते. सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या संगतीतच हा मंत्र वापरावा, असे सांगितले जाते.

मंत्र- ‘यक्षी ओम ओम स्वाहा’ या मंत्राचा संपूर्ण नियमांसह जप करावा. असे म्हणतात की जर एखाद्याने नियम जाणून घेतल्याशिवाय जप केला तर त्याचे फळ मिळणार नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?