AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळा धागा बांधण्यापूर्वी खबरदारी बाळगा, अन्यथा नुकसान होईल

तुम्ही अनेक लोकांना काळा धागा परिधान केलेले पाहिले असेल (How To Wear Black Thread). मान्यता आहे की, काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि शनि प्रदोषापासून वाचलं जाऊ शकतो. हा धागा पाय, मान, बाजू किंवा मनगटात बांधतात.

काळा धागा बांधण्यापूर्वी खबरदारी बाळगा, अन्यथा नुकसान होईल
black thread
| Updated on: May 08, 2021 | 3:23 PM
Share

मुंबई : तुम्ही अनेक लोकांना काळा धागा परिधान केलेले पाहिले असेल (How To Wear Black Thread). मान्यता आहे की, काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि शनि प्रदोषापासून वाचलं जाऊ शकतो. हा धागा पाय, मान, बाजू किंवा मनगटात बांधतात. हा धागा बांधण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत. काळा धागा बांधण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते. काळा धागा बांधण्याशी संबंधित मान्यतांबाबत जाणून घेऊया (How To Wear Black Thread Know The Benefits And Consequences).

कुंडलीमधील शनिदोषातून मुक्तता मिळते

ज्योतिषानुसार, शनि हा काळ्या रंगाचा कारक आहे. शनिवारच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे काळा धागा बांधल्यास कुंडलीत शनिची स्थिती मजबूत होते. यामुळे शनिदोषातून स्वातंत्र्य मिळते. मान्यता आहे की, काळा रंग वाईट नजरेपासून संरक्षण करण्यास मदत करतो. म्हणूनच लोक काळा धागा बांधतात.

आर्थिक लाभ

मान्यता आहे की मंगळवारी काळा धागा बांधल्यास आर्थिक फायदा होतो. या दिवशी उजव्या पायात काळा धागा बांधल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

निरोगी राहण्यासाठी काळा धागा बांधला

ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा बांधल्यामुळे माणसाचे आरोग्य सुधारते. विशेषत: ज्यांना पोटदुखीची समस्या आहे, त्यांनी पायाच्या अंगठ्यात काळा धागा बांधला पाहिजे. याशिवाय पायात काळा धागा बांधल्याने पाय दुखण्यापासून मुक्ती मिळते. लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी देखील काळा धागा बांधला जाते.

वाईट नजरेपासून सुरक्षा करते

लोकांच्या वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी काळ्या धाग्यात लिंबू आणि मिर्ची लावतात. मान्यता आहे की, असे करणे वाईट नजर लागत नाही. तुम्ही बऱ्याच घरांवर आणि दुकानांबाहेर तुम्ही काळ्या धाग्यातील लिंबू-मिर्ची पाहिली असेल.

काळा धागा बांधताना काळजी घ्या

ज्योतिषानुसार, जर काळा धागा बांधताना योग्य पद्धत वापरली नाही तर आपणास नुकसान होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारच्या दिवशी काळा धागा बांधणे खूप शुभ असते. ज्योतिषातून अभिमंत्रित झाल्यानंतरच हा धागा धारण करा. या धाग्यासह शरीरावर कोणताही रंगाचा धागा असू नये. काळा धागा परिधान केलेल्या व्यक्तीने रुद्र गायत्री मंत्राचा जप करावा.

How To Wear Black Thread Know The Benefits And Consequences

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Bhaumvati Amavasya 2021 | कर्जातून मुक्तता हवी असल्यास भौमवती अमावस्येला ‘हे’ उपाय करा

Vaishakh Amavasya 2021 | पितरांच्या मोक्षसाठी, कालसर्प दोष मुक्तीसाठी वैशाख अमावस्येला ‘हे’ उपाय करा

Follow Us
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.