AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक

काळा धागा (Kala Dhaga) ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी  पायाला बांधलो जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात.

Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक
काळा धागाImage Credit source: Social Media
| Updated on: May 25, 2023 | 10:05 AM
Share

मुंबई : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, काही लोकं त्यांच्या पायाला आणि हाताला काळा धागा बांधतात. काही लोकांना असे वाटते की फॅशन म्हणून काळा धागा बांधला जातो. मात्र काळा धागा (Kala Dhaga) ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी  पायाला बांधलो जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात. जाणकार सांगतात की, काळा धागा धारण केल्याने पत्रिकेतील शनी बलवान होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. मात्र यासाठी काही नियमही पाळणे आवश्यक आहे.

काळा धागा बांधण्याचे नियम

1. जाणकारांच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये. जेव्हा तुम्ही काळा धागा बांधाल तेव्हा त्यात 9 गाठी बांधा.

2. काळा धागा बांधताना शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी. यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल. काळा धागा वाईट नजरेपासून रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो.

3. घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कंबरेला काळा दोरा बांधावा. यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराचा लाभ लवकरच मिळेल.

4. शास्त्राचे जाणकार सांगतात की, काळा धागा घाला बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारीत.

5. जर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा, असे केल्याने बाळ कमी आजारी पडेल.

राहू-केतू आणि शनीच्या महादशापासून होतो बचाव

पत्रिकेतील कोणत्याही ग्रहांचा प्रभाव कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने शनीची महादशा, साडेसाती आणि अडिचकीचा प्रभाव कमी होतो. यासोबतच पत्रिकेत शनि ग्रहाला बळ मिळते. पत्रिकेत राहु-केतू कमजोर असेल तर ज्योतिषी पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.