AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगर खाणार असाल तर सावधान…चाळीसहून अधिक जणांना विषबाधा…

नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने अनेक जण या काळात उपवास करत असतात, त्यादरम्यान उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते.

भगर खाणार असाल तर सावधान...चाळीसहून अधिक जणांना विषबाधा...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Sep 28, 2022 | 7:18 PM
Share

नाशिक : नवरात्र उत्सवात (Navratr) अनेक जण हे उपवास (Fast) करतात. त्यात वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. याच काळात विविध दुकानांमध्ये उपवासाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. अशावेळी उपवासाचे पदार्थ (Food) हे खात्री करूनच घ्या. अन्यथा तुमच्या जिवावर बेतू शकते. नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आहे. यामध्ये चाळीसहून अधिक व्यक्तींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने याबाबत दखल घेतली असून विक्री केलेल्या दुकानातून उर्वरित भगर जप्त केली असून पुढील तपास केला जात आहे. भगरीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले असून विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात असून रुग्णालये फुल्ल झाले आहेत.

नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने अनेक जण या काळात उपवास करत असतात, त्यादरम्यान उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते.

नवरात्र उत्सव काळात उपवास करण्यात महिलांची संख्या मोठी असते, त्यामुळे विषबाधा झालेल्या संख्येत महिला जास्त असल्याची माहिती समोर येत आहेत.

यामध्ये भगर खाल्ल्याने अनेकांना उलट्या होऊ लागल्या असून पोटात जळजळ होत आहे, तर काहींना थरकाप भरला आहे.

येवला तालुक्यातील रास्ते सुरेगाव, अंदरसूल, भुलेगाव, अंगुलगाव, देवळाणे, पिंपळखुटे आणि देवठाण या गावामध्ये भगर शिजवून खाल्ल्याने विषबाधा झाली आहे.

अंदरसुल येथील दवाखाने फुल्ल झाले असून अनेक रुग्णांना येवला येथे पुढील उपचारासाठी पाठविले जात आहे. उपवास करणाऱ्यांनी भगर खाणे टाळावे असे आवाहन केले जात आहे.

अंदरसूल येथील डॉ. जैन, डॉ. जाधव आणि डॉ. तुषार भागवत हे डॉक्टर उपचार करीत असून अन्न औषध प्रशासनाने भगर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...