AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | अगदी ‘रॉबिन हुड’ ! चुकीचे बोलत नाहीत आणि ऐकायला आवडत नाही, अशाच असतात या 3 राशींच्या व्यक्ती

प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. राशीचक्रातील (Rashichakra) 12 राशींचा व्यक्तींवर खूप मोठा परिणाम दिसतो.

Zodiac | अगदी 'रॉबिन हुड' ! चुकीचे बोलत नाहीत आणि ऐकायला आवडत नाही, अशाच असतात या 3 राशींच्या व्यक्ती
zodiac
| Updated on: Feb 19, 2022 | 11:29 AM
Share

मुंबई : प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. राशीचक्रातील (Rashichakra) 12 राशींचा व्यक्तींवर खूप मोठा परिणाम दिसतो. ज्योतिष शास्त्रामध्ये या सर्व राशींचा स्वामी (swami) हा काही ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की त्या स्वामी ग्रहाच्या स्वभावाचा त्याच्या राशीशी संबंधित व्यक्तीवरही प्रभाव पडतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मापासूनच काही गुण दिसून येतात. . ज्योतिषशास्त्रात अशा तीन राशी (Rashi)सांगितल्या आहेत, ज्यांना साधे जीवन जगायला आवडते. याशिवाय या राशींना कोणालाच चुकीचे बोलणे आणि चुकीचे ऐकणे आवडत नाही. अगदी ‘रॉबिन हुड’ प्रमाणे हे लोक अन्याया विरुद्ध पेटून उठतात. चला तर मग जाणून घेऊयात कुठे तुमची रास तर यामध्ये नाही ना ?

धनु

धनु राशीचा स्वामी गुरु हा आहे. या राशीचे लोक जिज्ञासू, ज्ञानी, उदारमतवादी आणि आदर्शवादी असतात. ते लहान गोष्टी मनावर घेत नाहीत. त्यांना जीवनाकडे वास्तवाच्या दृष्टिकोनातून पहायला आवडते, म्हणून ते बरेचदा व्यावहारिक असतात. कुणाच्या आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यात त्यांना आजिबात रस नसतो.त्यांना वाईट ऐकायला किंवा बोलायला अजिबात आवडत नाही. हे लोक साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर विश्वास ठेवतात. म्हणूनच त्यांची जीवनशैली जमिनीशी संबंधित आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये कृत्रिमता नसते किंवा त्यांना इतरांची कृत्रिमता आवडत नाही. हे लोक खूप मेहनती असतात आणि जे काही मिळेल ते आपल्या मेहनतीने करतात. हे लोक इतरांना खूप मदत करतात. पण त्यांच्यामध्ये एक दोष आहे की ते लवकरच कोणाच्याही चर्चेत येतात, त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेकदा फसवणूक करावी लागते. त्यांना इतरांचा खोटेपणा अजिबात आवडत नाही.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांमध्ये मानसिक प्रतिभा, मुत्सद्दीपणा, उत्साह, चातुर्य, बुद्धीवान असते. हे लोक कोणाचेही मन पटकन जिंकतात. कोणाला प्रभावित करण्यासाठी ते असे वागत नसले तरी. त्यांचा नैसर्गिक स्वभाव आनंदी असतो. ते चुकीचे बोलत नाहीत आणि ऐकायलाही आवडत नाहीत

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

जय भवानी ,जय शिवाजीच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार, अलंकारांची पूजा

Chanakya Niti | काहीही झालं तरी, आयुष्यात या 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नाहीतर…

‘झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा’, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निम्मीत्त राज्यभरातून शिवभक्त शिवनेरीवर

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.