AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | काहीही झालं तरी, आयुष्यात या 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नाहीतर…

दु:ख वाटून घेतल्याने दु:ख कमी होते असे म्हणतात, पण आचार्य चाणक्य यांनी अशा काही दु:खांचा उल्लेख केला आहे, ज्यांना नेहमी स्वतःपुरते मर्यादित ठेवावे. जर तुम्ही हे दुसऱ्याला सांगितले तर तुमच्या समस्येत वाढू होऊ शकते.

| Updated on: Feb 19, 2022 | 9:25 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या  'अर्थनासम मनस्तपं गृहे दुश्चरितानि च, वंचनम् चापमानम् च मतिमान प्रकाशयेत्' या श्लोकाद्वारे जेव्हा तुमच्या आयुष्याती प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येतो. तेव्हा या गोष्टीचा चर्चा कोणशीही करु नये.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'अर्थनासम मनस्तपं गृहे दुश्चरितानि च, वंचनम् चापमानम् च मतिमान प्रकाशयेत्' या श्लोकाद्वारे जेव्हा तुमच्या आयुष्याती प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येतो. तेव्हा या गोष्टीचा चर्चा कोणशीही करु नये.

1 / 5
आचार्यांचा मते पैसा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, परंतु जर तुम्हाला पैशाचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नका. हे कळल्यानंतर तुम्हाला मदत करणारे लोकही मदत करण्यास टाळाटाळ करतील.

आचार्यांचा मते पैसा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, परंतु जर तुम्हाला पैशाचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नका. हे कळल्यानंतर तुम्हाला मदत करणारे लोकही मदत करण्यास टाळाटाळ करतील.

2 / 5
तुमचे मन दु:खी असतानाही तुम्ही या विषयावर कोणाशीही चर्चा करू नये. लोक तुमचे दु:ख जाणून चेहऱ्यावर समाधान व्यक्त करतात, नंतर ते तुमची चेष्टा करतात. कोणीही तुमचे दु:ख समजू शकत नाही.

तुमचे मन दु:खी असतानाही तुम्ही या विषयावर कोणाशीही चर्चा करू नये. लोक तुमचे दु:ख जाणून चेहऱ्यावर समाधान व्यक्त करतात, नंतर ते तुमची चेष्टा करतात. कोणीही तुमचे दु:ख समजू शकत नाही.

3 / 5
जर तुमच्या पत्नीचे आचरण वाईट असेल किंवा तुम्हाला तिच्या चारित्र्याबद्दल कळले असेल तर त्याबद्दल कोणाशीही बोलू नका. ते स्वतःकडे ठेवा. याबाबत कोणाशी चर्चा केल्यास लोक तुम्हाला जगू देणार नाहीत. तुमचे जगणे अवघड होऊन बसेल.

जर तुमच्या पत्नीचे आचरण वाईट असेल किंवा तुम्हाला तिच्या चारित्र्याबद्दल कळले असेल तर त्याबद्दल कोणाशीही बोलू नका. ते स्वतःकडे ठेवा. याबाबत कोणाशी चर्चा केल्यास लोक तुम्हाला जगू देणार नाहीत. तुमचे जगणे अवघड होऊन बसेल.

4 / 5
जर तुम्हाला कुठेतरी काही कारणाने अपमानित व्हावे लागले असेल, तर कोणाला सांगू नका. अपमानाचा घोट घेतल्यानंतर शांत व्हा. इतरांशी चर्चा केल्याने तुमच्या मान-सन्मानात फरक पडेल.

जर तुम्हाला कुठेतरी काही कारणाने अपमानित व्हावे लागले असेल, तर कोणाला सांगू नका. अपमानाचा घोट घेतल्यानंतर शांत व्हा. इतरांशी चर्चा केल्याने तुमच्या मान-सन्मानात फरक पडेल.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.