AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | काहीही झालं तरी, आयुष्यात या 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नाहीतर…

दु:ख वाटून घेतल्याने दु:ख कमी होते असे म्हणतात, पण आचार्य चाणक्य यांनी अशा काही दु:खांचा उल्लेख केला आहे, ज्यांना नेहमी स्वतःपुरते मर्यादित ठेवावे. जर तुम्ही हे दुसऱ्याला सांगितले तर तुमच्या समस्येत वाढू होऊ शकते.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 19, 2022 | 9:25 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या  'अर्थनासम मनस्तपं गृहे दुश्चरितानि च, वंचनम् चापमानम् च मतिमान प्रकाशयेत्' या श्लोकाद्वारे जेव्हा तुमच्या आयुष्याती प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येतो. तेव्हा या गोष्टीचा चर्चा कोणशीही करु नये.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'अर्थनासम मनस्तपं गृहे दुश्चरितानि च, वंचनम् चापमानम् च मतिमान प्रकाशयेत्' या श्लोकाद्वारे जेव्हा तुमच्या आयुष्याती प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येतो. तेव्हा या गोष्टीचा चर्चा कोणशीही करु नये.

1 / 5
आचार्यांचा मते पैसा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, परंतु जर तुम्हाला पैशाचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नका. हे कळल्यानंतर तुम्हाला मदत करणारे लोकही मदत करण्यास टाळाटाळ करतील.

आचार्यांचा मते पैसा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, परंतु जर तुम्हाला पैशाचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नका. हे कळल्यानंतर तुम्हाला मदत करणारे लोकही मदत करण्यास टाळाटाळ करतील.

2 / 5
तुमचे मन दु:खी असतानाही तुम्ही या विषयावर कोणाशीही चर्चा करू नये. लोक तुमचे दु:ख जाणून चेहऱ्यावर समाधान व्यक्त करतात, नंतर ते तुमची चेष्टा करतात. कोणीही तुमचे दु:ख समजू शकत नाही.

तुमचे मन दु:खी असतानाही तुम्ही या विषयावर कोणाशीही चर्चा करू नये. लोक तुमचे दु:ख जाणून चेहऱ्यावर समाधान व्यक्त करतात, नंतर ते तुमची चेष्टा करतात. कोणीही तुमचे दु:ख समजू शकत नाही.

3 / 5
जर तुमच्या पत्नीचे आचरण वाईट असेल किंवा तुम्हाला तिच्या चारित्र्याबद्दल कळले असेल तर त्याबद्दल कोणाशीही बोलू नका. ते स्वतःकडे ठेवा. याबाबत कोणाशी चर्चा केल्यास लोक तुम्हाला जगू देणार नाहीत. तुमचे जगणे अवघड होऊन बसेल.

जर तुमच्या पत्नीचे आचरण वाईट असेल किंवा तुम्हाला तिच्या चारित्र्याबद्दल कळले असेल तर त्याबद्दल कोणाशीही बोलू नका. ते स्वतःकडे ठेवा. याबाबत कोणाशी चर्चा केल्यास लोक तुम्हाला जगू देणार नाहीत. तुमचे जगणे अवघड होऊन बसेल.

4 / 5
जर तुम्हाला कुठेतरी काही कारणाने अपमानित व्हावे लागले असेल, तर कोणाला सांगू नका. अपमानाचा घोट घेतल्यानंतर शांत व्हा. इतरांशी चर्चा केल्याने तुमच्या मान-सन्मानात फरक पडेल.

जर तुम्हाला कुठेतरी काही कारणाने अपमानित व्हावे लागले असेल, तर कोणाला सांगू नका. अपमानाचा घोट घेतल्यानंतर शांत व्हा. इतरांशी चर्चा केल्याने तुमच्या मान-सन्मानात फरक पडेल.

5 / 5
Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?