AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shanidosh Upay : उडदाच्या डाळीचे हे प्रयोग आहेत अत्यंत प्रभावी, आर्थिक समस्या लगेच होते दूर

Shanidosh Upay धार्मिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होतात, त्याला जीवनात अपार प्रगती तर प्राप्त होतेच शिवाय त्याचबरोबर व्यक्तीला शनिदोषापासूनही मुक्ती मिळते. असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत.

Shanidosh Upay : उडदाच्या डाळीचे हे प्रयोग आहेत अत्यंत प्रभावी, आर्थिक समस्या लगेच होते दूर
उडदाच्या डाळीचे उपायImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 05, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई : न्यायदेवता शनिदेवाची शनिवारी पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होतात, त्याला जीवनात अपार प्रगती तर प्राप्त होतेच शिवाय त्याचबरोबर व्यक्तीला शनिदोषापासूनही (Shanidosh Upay) मुक्ती मिळते. असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याचा उपयोग जीवनात सुख, समृद्धी आणण्यासाठी केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार भगवान शनि फळ देतात. जे चांगले कर्म करतात त्यांना शुभ फळ मिळते आणि जे वाईट कर्म करतात त्यांना अशुभ फळ मिळते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उडदाच्या डाळीशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत. असे म्हणतात की हे उपाय खुप फलदायी आहेत. यामुळे संपत्ती वाढते आणि व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. उडीद डाळीचे काही सोपे उपाय जाणून घेऊया.

उडीद डाळीचा हे उपाय शनिवारी करा

  1.  जर एखादी व्यक्ती शनिदोषाने त्रस्त असेल तर उडीद डाळीचा हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. शनिवारी पूर्ण विधीपूर्वक शनिदेवाची पूजा करा. पूजेत उडीद डाळ वापरावी. यानंतर, आपल्या डोक्यातून 3-4 दाणे ओवाळा आणि कावळ्याला खाऊ घाला. यामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होईल.
  2. ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळा येत असेल, खूप प्रयत्न करूनही काम पूर्ण होत नसेल तर शनिवारी संध्याकाळी उडीद डाळीचे काही दाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि मागे वळून पाहू नका.  हा उपाय सतत 11 दिवस केल्याने कामातील अडथळा दूर होईल.
  3. याशिवाय ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खराब असेल तर शनिवारी रात्री एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून डोक्याजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या तेलात उडीद डाळीचे पोळे बनवून गरिबांना खायला द्यावे. असे म्हटले जाते की यामुळे संपत्ती येते आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते.
  4. ज्योतिष शास्त्रानुसार, जर अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करत असतील तर एखादी लोखंडी वस्तू खरेदी करून आणा. ज्या दुकानात किंवा तुम्ही व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणी ठेवा आणि त्यावर स्वस्तिक बनवा. यानंतर उडीद डाळीचे काही दाणे येथे ठेवा. असे केल्याने व्यवसायात प्रगती होते असे म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.