AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यज्ञ करण्याचे आहेत अनेक फायदे, यज्ञामध्ये कोणकोणत्या सामुग्रीचा समावेश होतो

हवन केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतात. यज्ञ केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागतात

यज्ञ करण्याचे आहेत अनेक फायदे, यज्ञामध्ये कोणकोणत्या सामुग्रीचा समावेश होतो
यज्ञImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 16, 2023 | 7:53 AM
Share

मुंबई, सनातन धर्मात हवन यज्ञ अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. जेंव्हा कोणतेही शुभ कार्य घडते तेंव्हा हवन अवश्य केला जातो. हवन-यज्ञामध्ये (Hawan Benefits) वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या दहनाने वातावरण शुद्ध होते आणि घरातून हानिकारक विषाणू-बॅक्टेरिया नष्ट होतात, अशी मान्यता आहे. हवन करण्याचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याबद्दल आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

हवन केल्याने काय लाभ होतो?

शास्त्रानुसार रोज हवन केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे सुख, समृद्धी आणि यशाची दारे आपोआप उघडू लागतात आणि मनाला आध्यात्मिक शांती मिळते.

अडथळे दूर होतात

हवन केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतात. यज्ञ केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागतात आणि कुटुंबात समृद्धी येते.

वातावरण शुद्ध होते

हवन करण्यासाठी साहित्य, शुद्ध तूप, आंब्याचे लाकूड आणि कापूर यासारख्या शुभ गोष्टींचा वापर केला जातो. त्यांच्या जाळण्यामुळे आणि धुरामुळे नकारात्मक शक्ती दुर होते. तसेच घरातील वातावरण शुद्ध होते.

इच्छा पूर्ण करण्यासाठी लाकडाचा वापर

जर तुम्हाला संतती प्राप्तीची इच्छा असेल पण खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर आठवड्यातून एकदा पिंपळाच्या लाकडाने हवन करायला सुरुवात करावी. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते.

आर्थिक संकट दूर होईल

आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी पळसाच्या लाकडाने हवन करणे उत्तम मानले जाते. पळसाच्या लाकडातून निघणाऱ्या ओल्या सुगंधाने आकर्षित होऊन माता लक्ष्मी आपोआपच घराकडे ओढली जाते आणि कुटुंबावर धनाचा वर्षाव करते, असे म्हणतात.

जुनाट आजारापासून मुक्ती मिळेल

ज्या घरामध्ये लोकं सतत रोगांशी झुंजत असतात, त्यांनी मदार लाकडाने हवन करावे. या लाकडातून निघणारा धूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि विषाणू आणि जीवाणू नष्ट करतो. त्यामुळे रुग्ण हळूहळू बरे होऊ लागतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण