AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरात कधीच ‘या’ 6 गोष्टी संपू देऊ नका, अन्यथा येईल दारिद्रता

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या 6 गोष्टी अशा मानल्या जातात ज्या कधीही संपू देऊ नये. किंवा जर त्या संपत आल्या असतील तर त्या पूर्णपणे संपण्याआधीच घरात आणून ठेवाव्यात अन्यथा आर्थिक चणचण भासते असं म्हणतात.

स्वयंपाकघरात कधीच 'या' 6 गोष्टी संपू देऊ नका, अन्यथा येईल दारिद्रता
These 6 kitchen items should never be allowed to run out completelyImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 15, 2025 | 8:13 PM
Share

प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की त्याचे घर नेहमीच समृद्ध राहावे. जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या काही चुकांमुळे घरात आजारपण आणि आर्थिक संकट येतात. म्हणून, घरात वास्तु नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. आपल्या स्वयंपाकघरात असे काही अन्नपदार्थ आहेत ज्यांचे संपणे शुभ मानले जात नाही.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील या गोष्टी कायम भरलेल्या असाव्यात

ही गोष्ट स्वयंपाकघर घरातील महिलांशी सर्वात जास्त संबंधित आहे. महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. जर स्वयंपाकघरात हे वास्तु नियम पाळले तर नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील. पण आपले आजी, आईने नेहमी हे सांगितलेलं आपण ऐकलं असेल की स्वयंपाकघरातील काही वस्तू अशा असतात ज्या पूर्णपणे संपण हे अशूभ मानलं जातं. या वस्तू संपत आल्या आहेत हे लक्षात येताच त्या घेऊन येणं आवश्यक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील या गोष्टी कधीही पूर्णपणे संपू देऊ नये. पाहुयात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या.

स्वयंपाकघरातील या गोष्टी कधीही पूर्णपणे संपू देऊ नये.

तांदूळ: स्वयंपाकघरातील तांदूळ संपणे हे गरिबी आणि आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते. तांदूळ देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. स्वयंपाकघरात वारंवार तांदूळ संपल्याने शुक्र ग्रह वाईट परिणाम देऊ लागतो.

हळद : स्वयंपाकघरात हळद कधीही संपू नये. जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद जास्त वेळा संपली तर त्याचा तुमच्या घरातील सकारात्मक उर्जेवर आणि तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल.

तूप: स्वयंपाकघरात कधीही तुपाची कमतरता भासू नये. तूप संपल्याने आर्थिक अडचणी आणि जीवनात संघर्ष येऊ शकतो.

मीठ: स्वयंपाकघरात कधीही मिठाची कमतरता भासू देऊ नये. मीठ संपल्याने कुटुंबातील सदस्यांमधील नाते बिघडते आणि मतभेद सुरू होतात.असं म्हटलं जातं. तसेच आर्थिक चणचण भासू लागते असंही म्हणतात.

भरलेले पाण्याचे भांडे: स्वयंपाकघरात नेहमीच पाण्याचा भांडे भरलेले असावे. अन्यथा त्याचेही नकारात्मक परिणाम जाणवू लागतात

साखर : स्वयंपाकघरात साखर देखील कधीही पूर्णपणे संपू देऊ नये. जर ती संपली तर ती तुमच्या घरातील सदस्यांमधील आनंद, शांती आणि गोडवा संपल्याचे प्रतीक मानली जाते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड