AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: वास्तूशास्त्रात दिवा लावण्याला आहे विशेष महत्व, अशा प्रकारे दुर होतो वास्तूदोष

आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो. इतकंच नाही तर काही लोकं मंदिर आणि घरात अखंड दिवे लावतात.

Vastu Shastra: वास्तूशास्त्रात दिवा लावण्याला आहे विशेष महत्व, अशा प्रकारे दुर होतो वास्तूदोष
दिवाImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 20, 2023 | 7:01 PM
Share

मुंबई, रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे. प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे. ज्याचा मुख्य स्त्रोत सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी किंवा सूर्याचा घटक मानला गेला आहे. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. असे मानले जाते की, दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो. इतकंच नाही तर काही लोकं मंदिर आणि घरात अखंड दिवे लावतात. चला जाणून घेऊया वास्तूशास्त्राच्या (Vastushastra) दृष्टीने दिवा लावण्याचे कोणते फायदे आहेत.

 नकारात्मकता निघून जाते

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावावा असे मानले जाते. याशिवाय, देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक उर्जा संचारते. दिवा लावण्याचा अर्थ अंधःकार दुर करून  घर प्रकाशाने भरणे असा आहे.

वास्तुदोषांसाठी

असे मानले जाते की, प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख-समृद्धी येते. देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते, अशी श्रद्धा आहे. खरं तर, आपण देवघरात दिवा लावतो, पण जर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये दिवा लावला तर तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते.

पितळाचा दिवा

देवघरात पूजेसाठी दररोज फक्त पितळेचा दिवा लावावा. हे शुभ मानले जाते. स्टील किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा शुभ मानला जात नाही. अनेकदा लोकं घाईगडबडीत पितळेऐवजी मातीचा किंवा इतर धातूचा दिवा वापरतात, पण असे करणे योग्य नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.