AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA | वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियामधील वातावरणाबाबत राहुल द्रविडने खरं काय ते सांगितलं, म्हणाला…

वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू नाराज झालेले दिसले होते. शेवटच्या सामन्यात म्हणजे फायनलमध्ये झालेल पराभवानंतर आता संघातील वातावरण कसं आहे? याबाबत राहुल द्रविडने सांगितलं आहे.

IND vs SA | वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियामधील वातावरणाबाबत राहुल द्रविडने खरं काय ते सांगितलं, म्हणाला...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 24, 2023 | 9:28 PM
Share

मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 मधील फायनलमध्ये झालेला पराभव प्रत्येक भारतीयाच्या मनावर खोल जखम करून गेला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरलं होतं. या पराभवानंतर प्रत्येक खेळाडू आतून तुटलेल दिसला. भारतामध्येच येऊन टीम इंडियाला कांगारूंनी पराभूत केलं होतं. या पराभवानंतर पहिल्यांदा वरिष्ठ खेळाडू आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. त्याआधी ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं आहे याबाबत कोच राहुल द्रविडने सांगितलं आहे.

काय म्हणाला राहुल द्रविड?

याआआधीसुद्धा असं झालं असून हे निराशाजनकआहे. पण तुम्ही आऊट झाल्यावर तुम्हाला दुसऱ्यावेळी बॅटींग करायचीच असते. त्या डावात चांगली कामगिरी करायची असते. प्रत्येक खेळाडू या गोष्टीमध्ये निष्णात असतो त्याला माहित असतं की पुढचा खेळ कसा सुधारायचा. तुम्ही तुमच्या दु:खाला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. क्रिकेटपटू असल्यावर तुम्हाला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. जर तुम्ही दु:खाचा विचार करत बसलात तर त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या सामन्यावर होऊ शकतो, असं राहुल द्रविड म्हणाला.

होय, खेळाडू निराश झाले होतो. पण सगळ्यांनी सर्व दु: ख मागे सोडलं आहे. आता आमच्या समोर काय आहे त्याचा विचार सर्व खेळाडू करत असल्याचं द्रविडने सांगितलं. टीम इंडियाच्या सराव सत्रानंतर राहुल द्रविड माध्यमांशी बोलला. यावेळी राहुलने वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता टीममधील वातावरण कसं आहे याबाबत सांगितलं आहे.

दरम्यान, टीम इंडियाकडून खेळण्यासाठी कोणत्याही खेळाडूला मोटिवेट करण्याची गरज पडणार नाही. संघामधील प्रत्येक खेळाडूचा मोटिवेशन लागेल असं मला वाटत नसल्याचं द्रविडने सांगितलं. टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला सेंच्युरियन येथे होणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ...

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक