AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs NZ: 306 बनवूनही का हरली टीम इंडिया? जाणून घ्या 3 कारणं

IND Vs NZ: वनडे क्रिकेटमध्ये 306 धावा मोठा स्कोर आहे. पण ऑकलंडमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 306 धावा सुद्धा छोटा स्कोर ठरवला.

IND Vs NZ: 306 बनवूनही का हरली टीम इंडिया? जाणून घ्या 3 कारणं
Team india (Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Nov 25, 2022 | 4:15 PM
Share

ऑकलंड: वनडे क्रिकेटमध्ये 306 धावा मोठा स्कोर आहे. पण ऑकलंडमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब बॉलिंग केली. त्यांनी या धावसंख्येला छोटा स्कोर ठरवला. न्यूझीलंडने 307 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. न्यूझीलंडने 7 विकेटने सामना जिंकला. त्यांनी 47.1 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडची टीम 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडच्या विजयात केन विलियम्सन आणि टॉम लॅथम कमालीची इनिंग खेळले. लॅथमने शतक फटकावलं.

न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये पहिल्या 20 षटकात टीम इंडियाने सरस कामगिरी केली होती. टीम इंडिया कशामुळे हरली? जाणून घेऊया पराभवाची 3 कारणं.

जुन्या चेंडूने खराब गोलंदाजी

टीम इंडियाने पहिल्या 20 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. 120 चेंडूत न्यूझीलंडच्या 88 धावात 3 विकेट गेल्या होत्या. पण चेंडू जुना झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांची दिशा आणि टप्पा भरकटला. विलयम्सन खराब फॉर्ममध्ये होता. पण गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे तो क्रीजवर स्थिरावला. लॅथमने धुवाधार बॅटिंग करुन गोलंदाजांची दिशा आणि टप्पा भरकटवला.

खराब टीम कॉम्बिनेशन

टीम क़ॉम्बिनेशन भारताच्या पराभवाच दुसरं कारण आहे. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 असे खेळाडू होते, जे फक्त गोलंदाजी करु शकतात. वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असू शकतो. मात्र तरीही भारताने सहावा गोलंदाज खेळवला नाही.

न्यूजीलंडची जबरदस्त फलंदाजी

न्यूझीलंडच्या टीमने जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. टॉम लॅथमने शानदार शतक झळकावलं. या फलंदाजाने 76 चेंडूत शतक ठोकलं. लॅथमने कॅप्टम विलयम्सनसोबत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. त्यामुळेच टीम इंडिया हरली.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....