AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India T20 WC Exit: रोहित नाही, टीम इंडियाच्या पराभवाची ‘या’ व्यक्तीला चुकवावी लागणार पहिली किंमत

India T20 WC Exit: 'हा' एक पराभव भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवणार.

India T20 WC Exit: रोहित नाही, टीम इंडियाच्या पराभवाची 'या' व्यक्तीला चुकवावी लागणार पहिली किंमत
Rohit-viratImage Credit source: twitter
| Updated on: Nov 11, 2022 | 2:03 PM
Share

मुंबई: टीम इंडियाचा काल T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये दारुण पराभव झाला. इंग्लंडने भारतावर तब्बल 10 विकेट राखून विजय मिळवला. इतक्या वाईट पराभवाची भारतीय क्रिकेटप्रेमींनी अजिबात अपेक्षा केली नव्हती. या पराभवाचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कॅप्टनशिपपासून सिलेक्शन कमिटीला या सेमीफायनल पराभवाची किंमत चुकवावी लागणार आहे.

काय बदल होणार?

निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना पदावरुन पायउतार व्हायला सांगितलं जाऊ शकतं. आता दोन वर्षांनी 2024 मध्ये होणारा टी 20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआयने तयारी सुरु केलीय. बीसीसीआयकडून नवीन क्रिकेट सल्लागार समिती स्थापना होईल.

त्यावेळी चेतन शर्मा यांच्या कामावर कुऱ्हाड कोसळेल. संपूर्ण सिलेक्शन कमिटीमध्ये बदल होऊ शकतात. यात T20 क्रिकेटचा अनुभव असलेला कमीत कमी एका सिलेक्टर निवड समितीवर येईल.

त्यांना सुद्धा उत्तर द्याव लागेल

“काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. काहींना दुखापत झाली. संपूर्णपणे निवड समितीला जबाबदार धरता येऊ शकत नाही. पण ते सुद्धा सिस्टिमचा भाग आहेत. त्यांना सुद्धा उत्तर द्याव लागेल. नवीन क्रिकेट सल्लागार समिती अस्तित्वात आल्यानंतर काही बदल होतील” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...